शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

परभणीकरांना हुडहुडी; किमान तापमान ९ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 11:54 IST

तापमानात घट झाल्याने सकाळचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते.

ठळक मुद्दे दवबिंदू साचल्याने वातावरणात धुके पसरले होते.

परभणी : जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून, बुधवारी किमान तापमान ९ अंश नोंद झाले आहे.

यावर्षी हिवाळ्यामध्ये सुरुवातीला जिल्ह्यात किमान तापमान ८ अंशापर्यंत घसरले होते. त्यानंतरच्या आठवड्यात मात्र तापमानात वाढ होत गेली. आता पुन्हा किमान तापमान कमी होत असल्याने नागरिकांना थंडी जाणवू लागली आहे. चार दिवसांपासून तापमानात घट होत आहे. बुधवारी ९ अंशापर्यंत  किमान तापमान घसरल्याने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर नागरिकांनी पहाटेच्या सुमारास हुडहुडी भरणारी थंडी अनुभवली. 

दरम्यान, तापमानात घट झाल्याने सकाळचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. वाढलेल्या थंडीमुळे पहाटे मॉर्निंग करणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून आले. दवबिंदू साचल्याने वातावरणात धुके पसरले होते. येत्या काळात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान