शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

बारावी निकाल : परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात चौथ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:00 IST

जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९१़७२ टक्के लागला आहे़

ठळक मुद्दे २३ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले़१४११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले

परभणी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, परभणी जिल्ह्याचा निकाल ८४़५१ टक्के लागला आहे़ औरंगाबाद विभागात परभणी जिल्हा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेतही यावर्षी निकालात घसरण झाल्याचे स्पष्ट होत आहे़ 

बारावी परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २३ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी २३ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले़ परीक्षाअंती घोषित झालेल्या निकालानुसार १४११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़९ हजार १६३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २८७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले़ एकूण १९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे हे प्रमाण ८४़५१ टक्के एवढे आहे़ 

जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९१़७२ टक्के लागला आहे़ वाणिज्य शाखेचा ९०़९७ टक्के, कला शाखेचा ७६़७४ टक्के तर व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ७३़६४ टक्के लागला आहे़ औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, त्या खालोखाल बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल लागला आहे़

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीparabhaniपरभणी