शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

बारावी निकाल : परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात चौथ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:00 IST

जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९१़७२ टक्के लागला आहे़

ठळक मुद्दे २३ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले़१४११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले

परभणी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, परभणी जिल्ह्याचा निकाल ८४़५१ टक्के लागला आहे़ औरंगाबाद विभागात परभणी जिल्हा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेतही यावर्षी निकालात घसरण झाल्याचे स्पष्ट होत आहे़ 

बारावी परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २३ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी २३ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले़ परीक्षाअंती घोषित झालेल्या निकालानुसार १४११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़९ हजार १६३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २८७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले़ एकूण १९ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे हे प्रमाण ८४़५१ टक्के एवढे आहे़ 

जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९१़७२ टक्के लागला आहे़ वाणिज्य शाखेचा ९०़९७ टक्के, कला शाखेचा ७६़७४ टक्के तर व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ७३़६४ टक्के लागला आहे़ औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, त्या खालोखाल बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल लागला आहे़

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीparabhaniपरभणी