शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

मुलाखत प्रक्रिया बंद केल्याने उमेदवारांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

मनपा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागात १२८ विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ...

मनपा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागात १२८ विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी उमेदवारांकडून २९ एप्रिल ते १५ मे या कालावधीत अर्ज मागविले होते. तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत देण्याचेही जाहिरातीत सूचित केले होते. ७ मे रोजी मनपा प्रशासनाने कार्यालयाबाहेर नोटीस लावून प्रत्यक्ष मुलाखती बंद केल्याचे सुचविले आहे. मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहत असल्याचे कारण देत या मुलाखती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होत आहे.

यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून हा प्रकार हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. तेव्हा जाहिरातीत दिल्याप्रमाणेच अर्ज स्वीकारणे व मुलाखतीची प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटू कदम आदींनी केली आहे.