शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

परभणी: खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ १६ टक्के शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात आले ...

परभणी: खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ १६ टक्के शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे हे पीक कर्ज जलद गतीने वाटप करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने १८ जून रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १२१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे; मात्र बँकांकडून पीक कर्ज वाटप करताना टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अन्यथा भाजपच्या वतीने पीक कर्जासाठी जोगवा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, माधव चव्हाण, बाबासाहेब जामगे, अरुण गवळी, मोहन लोहट, प्रभाकर शिंदे, आकाश लोहट, शिवाजी शेळके, कृष्णा सोळंके, दिलीप काळदाते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.