शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

मालमत्ता कराला ९०, पाणीपट्टी शास्तीला १०० टक्के सूट; परभणीकरांसाठी अभय योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:24 IST

महापालिका आयुक्तांनी घेतला निर्णय; १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

परभणी : महापालिका क्षेत्रात मालमत्ताधारकांकडे असलेल्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराचा भरणा करून घेण्यासाठी मनपाने विलंब शास्ती सूट अभय योजना लागू केली. यामध्ये मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये ९० टक्के तर पाणीपट्टी विलंब शास्तीमध्ये शंभर टक्के सूट असलेली अभय योजना राबविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी घेतला आहे.

महापालिका हद्दीत मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर थकीत आहे. याची वसुली अधिक प्रमाणात व्हावी, याकरिता विलंब शास्ती योजना जाहीर करण्यात आली. यात १६ ते ३१ जानेवारीपर्यंत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर व पाणीपट्टी एकरकमी भरल्यास मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये ९० टक्के तर पाणीपट्टी विलंब शास्तीमध्ये १०० टक्के सूट असलेली अभय योजना जाहीर केली होती. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा १५ फेब्रुवारीपर्यंत विशेष बाब म्हणून ही सूट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी विहित मुदतीत चालू वर्षापर्यंत त्यांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी रक्कम भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर