शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

जिल्ह्यात ८८ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटला असून ३० मे रोजी ८८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर चार रुग्णांचा ...

परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटला असून ३० मे रोजी ८८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झाले आहे. रविवारी आरोग्य विभागाला १ हजार १७३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ९९२ अहवालांमध्ये ६३ आणि १८१ अहवालांमध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकूण ८८ रुग्णांची दिवसभरात नोंद घेण्यात आली आहे.

रविवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत अल्पशी वाढ झाली. आयटीआय हॉस्पिटलमध्ये २ आणि जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २ अशा ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ४९ हजार ८७९ रुग्णसंख्या झाली असून त्यापैकी ४५ हजार ४१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २२८ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ३ हजार २२४ रुग्ण उपचार घेत आहेत.

३६१ रुग्णांना सुटी

रविवारी दिवसभरात ३६१ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढत आहे.