शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

पृथ्वीनं बदला घ्यायचं ठरवलं तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:58 IST

रिव्हेंज ऑफ गाइया हे पुस्तक वाचून पाहा, पृथ्वीची वेगळीच गोष्ट कळेल!

ठळक मुद्देपृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली तर त्याला मानवच जबाबदार असेल.

प्रज्ञा शिदोरे 

मागच्याच आठवडय़ात आयपीसीसी अर्थात इंटर-गव्हम्रेण्टल पॅनल फॉर क्लायमेट चेंजने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार पृथ्वीचं तपमान पुढच्या 30 वर्षात आणखी 1 अंशानं वाढणार आहे. तपमान वाढलं तर आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीनच प्रकर्षाने जाणवायला लागेल. पण तो त्याचा फार छोटा परिणाम आहे. तपमान वाढल्यामुळे नद्या वाटतील, भूगर्भातलं पाणी आटायला लागेल, ध्रुवांवरचा बर्फ वितळायला लागल्यामुळे समुद्राकाठची शहरं धोक्यात येतील. शास्त्नज्ञांच्या मते हा बदल ‘नैसर्गिक’ आहे, आणि पृथ्वीचं तपमान असंच वाढत राहत. पण काहींच्या मते मानवाच्या कृतींमुळे हा बदल आणखी वेगानं होतो आहे. आणि यामुळे जर पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली तर त्याला मुख्यतर्‍ मानवच जबाबदार असेल.याविषयी जेम्स लव्हलॉक नावाच्या निसर्गतज्ज्ञानं एक थेअरी किंवा शक्यता मांडली.  त्याने त्याच्या ‘गाइया’ या पुस्तकात अशी मांडणी केली की पृथ्वी ही एक सजीव प्राणी आहे. ही मांडणी तो अनेक उदाहरणांच्या साहाय्याने करतो. तो म्हणतो की जसं एखाद्या जीवाला आपलं बरं वाईट कळतं, तसंच पृथ्वीचंही आहे. त्याच्या पुढच्या पुस्तकात, ज्याचं नाव ‘द रिव्हेंज ऑफ गाईया’ तो म्हणतो, मानवाच्या कृतीमुळे पृथ्वीचा र्‍हास होतो आहे आणि  त्यामुळे आपली पृथ्वी आता प्रतिकार करते आहे.  हा प्रतिकार म्हणजे आपण जे वातावरणातले बदल अनुभवतो किंवा टोकाचं ऋतुमान अनुभवतो, ते हे सारं, त्याचाच भाग आहे.अनेक शास्त्नज्ञांनी हे ‘प्सुडो सायन्स’ म्हणून ठरवलेली ही थिअरी, सध्या जगात पुन्हा चर्चेत आहे.तेव्हा ही दोन्हीही पुस्तकं नक्की वाचण्याजोगी आहेत.