शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
4
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
5
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
6
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
7
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
8
मुंबईकरांसाठी खुशखबर! एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
9
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
10
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
11
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
12
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
13
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
14
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
15
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
16
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
17
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
18
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
19
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."
20
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड

मायेची पुरचुंडी

By admin | Updated: October 27, 2016 16:06 IST

जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा? हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही... सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं?

जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा?हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही...सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं? सोडून गेलं कुणी म्हणून रडायचं की नशीब किती चांगलं होतं म्हणून एकत्र जगलो.. सुख वाटून घेतलं म्हणून हसायचं..हसलो तर सुख वाढतं..

हसऱ्या आठवणींचा मलम मनावर माया करतोत्या मायेनं मिटावेत डोळे,मनापासून करावी प्रार्थना की,त्या माणसानं परत यावं..तसं केलं तर मन एकाकी होत नाही,मायेच्या आठवणींची पोटली रिकामीही होत नाहीपुरचुंडीभर ती माया सोबत घेत‘भूतकाळाकडे’ करावी पाठआणि उद्याला म्हणावं वेलकम बॅक!!उद्याच्या जगण्यात काल कधी नसतो,पण आजच्या जगण्यात उद्या मूळ धरतो..आनंदाचं पाणी घातलंच त्या मुळांनातर आजही बहरतो..आपणही बहरतो..बहर येण्याला काही कुणी सोबत असण्यानसण्याचा मुहूर्त नसतोच..