शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मायेची पुरचुंडी

By admin | Updated: October 27, 2016 16:06 IST

जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा? हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही... सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं?

जिवाभावाचं कुणी.. आपलं.. हक्काचं.. आपल्याला सोडून जातं.. का? कुणामुळे? दोष कुणाचा?हिशेब कितीही मांडला तरी परिस्थिती बदलत नाही.. ‘आपलं’ ते कुणी परत काही येत नाही...सोडून गेलं कुणी की मागे उरतात फक्त दोन पर्याय.. रडायचं की हसायचं? सोडून गेलं कुणी म्हणून रडायचं की नशीब किती चांगलं होतं म्हणून एकत्र जगलो.. सुख वाटून घेतलं म्हणून हसायचं..हसलो तर सुख वाढतं..

हसऱ्या आठवणींचा मलम मनावर माया करतोत्या मायेनं मिटावेत डोळे,मनापासून करावी प्रार्थना की,त्या माणसानं परत यावं..तसं केलं तर मन एकाकी होत नाही,मायेच्या आठवणींची पोटली रिकामीही होत नाहीपुरचुंडीभर ती माया सोबत घेत‘भूतकाळाकडे’ करावी पाठआणि उद्याला म्हणावं वेलकम बॅक!!उद्याच्या जगण्यात काल कधी नसतो,पण आजच्या जगण्यात उद्या मूळ धरतो..आनंदाचं पाणी घातलंच त्या मुळांनातर आजही बहरतो..आपणही बहरतो..बहर येण्याला काही कुणी सोबत असण्यानसण्याचा मुहूर्त नसतोच..