शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे, असं वाटतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:36 IST

राजकारणाची दिशा बदलते आहे यावर निम्म्या मुला-मुलींचा विश्वास आहे . मुली जास्त आशावादी! दोघांच्याही मनातलं कन्फ्यूजन मात्र सारखंच!

ठळक मुद्देहां कहूं के ना कहूं, ये कैसी मुश्किल हाय!

-ऑक्सिजन  टीम 

अभ्यासिका की मंदिराचा जीर्णोद्धार?दांडिया आयोजन की तरुणांसाठी वाचनालय? स्पर्धा परीक्षा सराव शिबिरं? हे असे प्रश्न घेऊन गावात तरुण मुलांच्यात होणारे वाद नवे नाहीत. गावातलं ‘राजकारणाचं’ पारडंही कधी इकडं झुकतं तर कधी तिकडे.मत देतानाही तरुण मुलं हाच विचार करतात का?एकीकडे आपल्या रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे हे त्यांना मान्यच आहे मग तरी जाती-धर्माच्या अस्मितेचे प्रश्न टोक काढतात ते का? 40 टक्के तरुण-तरुणी सांगतात की हो, जात-धर्म हाच राजकारणाचा आधार आहे असं आम्हाला वाटतं, तर हे विधान काय सांगतं? आपल्या अवतीभोवतीचं चित्र बदलत आहे असं हे तरुण सांगतात की, त्यांची तशी अपेक्षा आहे?त्याच्या अधिक खोलात जाऊन विश्लेषण करायला हवं, मात्र ही आकडेवारी सांगते ते धक्का देणारं आहेच. याबाबतीत तरुणी मात्र तरुणांपेक्षा जास्त आशावादी दिसतात. राजकारणात असलेलं जाती-धर्माचं वर्चस्व यापुढील काळात सरसकट चालू राहणार नाही असं त्यांना वाटतं. वास्तव आणि अपेक्षेचा तोल साधताना तरुणाईची कसरत होतेय, हे नक्की. समाजातल्या बदलांचा या मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होताना स्पष्ट दिसतो आहे. 

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* हो, हे खरं आहे! - 36.12 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  48.42 %* नक्की सांगता येणार नाही -  13.30% * यापैकी नाही -  2.06% एकूण सहभागींपैकी 2.16 %   तरुण-तरुणींनी या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही.

मुली म्हणतात

* हो, हे खरं आहे!- 30.82 % * नाही, परिस्थिती बदलते आहे -  54.87% * नक्की सांगता येणार नाही- 13.45 %

 देशातल्या राजकारणाची प्रत बदलत असल्याचा आशावाद मुलींमध्ये अधिक दिसतो. परिस्थिती बदलते आहे, असा विश्वास व्यक्त करणार्‍या मुलींची संख्या मुलांपेक्षा तब्बल 13 टक्के जास्त आहे; पण हेही खरं, की ‘नक्की सांगता येणार नाही’ असा गोंधळही मुलींच्याच मनात अधिक दिसतो.  मुलगे म्हणतात 

* हो, हे खरे आहे! -  41.45 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  41.93% * नक्की सांगता येणार नाही _ 13.14 %तब्बल 4.8 टक्के तरुणांनी या प्रश्नाचे उत्तर देणंच टाळलेलं आहे.

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे की परिस्थिती बदलू लागली आहे; यावरून मुलांचे सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. 

2009 -  ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स : दहा वर्षात नेमकं काय बदललं?

दुर्दैव असं, की काहीच बदललं नाही!

*जात-धर्माचं राजकारण या देशात होतंच असं सांगणारे तरुण तेव्हाही सांगत होते की यापुढे विकासाचे प्रश्न महत्त्वाचे होतील आणि जात-धर्मावरून मत देणं कमी होईल. * तेव्हा तर सव्र्हेत सहभागी 36 टक्के तरुण सांगत होते की या देशात जाती-धर्माचं राजकारण यशस्वीच होणार नाही. * जात किंवा धर्माला व्होट बॅँक म्हणून गृहीत धरणं बंद करा, विकासाचं बोला असंच दहा वर्षापूर्वीचा तो सव्र्र्हेही सांगत होता.