शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यापूर्वीची वसाहत खिळखिळी

By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST

मारूती कदम ,उमरगा जनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत.

मारूती कदम ,उमरगाजनतेची सुरक्षा करणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी १९३० साली उभारण्यात आलेली घरे खिळखिळी झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आले आहेत.येथील राष्ट्रीय महामार्गालगत नगर पालिकेच्या शेजारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १९३० साली चुनखडीच्या सहाय्याने ४८ घरांची उभारणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर २०१२ साली १२ घरे बांधण्यात आली. एकूण दोन एकर जागेच्या परिसरात ६० घरांची उभारणी करण्यात आली आहे. त्याकाळी मर्यादित कुटुंब संख्या समजून घेवून बांधण्यात आलेली घरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तुटपूंजी पडू लागली आहेत. शिवाय देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी उभारण्यात आलेल्या या घरांच्या भिंतीचे बांधकाम खिळखिळे झाले आहे. एकूणच जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर झाल्याने पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या जागेत नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.पाठपुरावा सुरुयेथील पोलिस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली आहे. या घरात पोलिस कर्मचाऱ्यांना राहणे त्रासदायक झाले आहे. पालिकेच्या नळपट्टीचा भरणा करुनही एकाही घराला पालिकेने अद्याप नळ कनेक्शन केले नाही. वसाहतीच्या उभारणीबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी लेखी पत्रव्यवहार करुनही उपयोग होत नाही. आमच्याकडे दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी बजेट नाही हे एकच उत्तर गेल्या अनेक वर्षापासून दिले जात आहे. याबाबत नूतन पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनाही माहिती देण्यात आली असून, सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व पोलिस ठाण्याच्या वतीने पाठपुरावा सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी दिली.