शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

विज्ञानाच्या वाटेत इंग्रजीचे काटे

By admin | Updated: November 13, 2014 21:20 IST

नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे अलीकडेच जाहीर झाली. भारताच्या कैलास सत्यार्थीना शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला.

आशिष कामडी
पांढरकवडा (यवतमाळ) -
नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे अलीकडेच जाहीर झाली. भारताच्या कैलास सत्यार्थीना शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला. आनंदाचीच गोष्ट आहे. पण एक खंत मला नेहमी वाटते, ती म्हणजे आपल्या देशातील व्यक्तींना विज्ञानातील नोबेल (तेही आपल्याच देशात काम करून) का बरे मिळत नाही?
विज्ञानात नोबेल मिळवणा:या राष्ट्रात काही फक्त अमेरिकाच आघाडीवर नाही. अन्य देशांनाही ते मिळतेच. मग आपल्याला का नाही? कारण आपलं इंग्रजी वेड. आपल्या देशात विज्ञान बालपणापासून महाविद्यालयार्पयत मातृभाषेतच शिकण्याची आणि तोही अत्यंत आनंददायी, संपूर्णत: उत्साही, चौकस पद्धतीने शिकण्याची काही सोयच नाही. 
विज्ञान म्हटलं की, इंग्रजीतूनच शिकायला हवं. मग ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना विज्ञानाची दारं बंदच.  आपल्या देशात दहावीर्पयत मातृभाषेतून विज्ञान शिकणारा विद्यार्थी, पण अकरावीला सायन्सला अॅडमिशन घेतलं की सगळं इंग्रजीच. मग मार रट्टा नि ओत पेपरात. केवळ इंग्रजीच्या भीतीमुळे अनेकजण सायन्सला जात नाहीत. आपल्याकडे दहावीनंतर मातृभाषेतूनच विज्ञान शिकण्याची सोय का बरं करता येऊ नये? 
मला वाटतं, जे सायन्स इंग्रजीतून शिकतात, ते नुस्ता रट्टा मारण्यात ताकद वाया घालवतात. नवीन काही सुचत नाही. कारण इंग्रजी आडवं येतं.
बेसिकच जर असं कच्चं असेल तर कुणाला का मिळावं नोबेल?