शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दौंड ते नौदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 08:45 IST

सारा देशच माझा कुठं परकेपणाची भावनाच नाही.

- अमोल शिंदे, दौंड

कौठडी. हे माझ्या गावाचं नाव. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हे छोटंसं गाव आहे. शेतकरी कुटुंब. गावी मोठं खटल्याचं घर आहे. माझे वडील पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या सेवेत होते. त्यांच्या वारंवार बदल्या होत. दौंडनजीक त्यांनी माझ्या राहण्याची सोय केली. माझ्या शिक्षणाची अबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी ही काळजी घेतली होती. माझं प्राथमिक शिक्षण दौंडला रेल्वेच्या शिशू विकास मंदिर या प्राथमिक शाळेत झालं. त्या काळी ते विद्यालय नामांकित होते. उच्च शिक्षणासाठी मी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिकत होतो. बारावी चांगल्या मार्काने मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर खºया अर्थानं माझ्या जीवनाचा नवा प्रवास सुरू झाला.इतर मुलांसारखी डिग्री घ्यायची आणि चांगल्या पैकी एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करायचं, आरामशीर जीवन जगायचं असं काही माझ्या मनात नव्हतं. मला काही वेगळी वाट चालून पाहायची होती. लहानपणापासून माझ्या वडिलांनी एक गोष्ट मनावर बिंबवली होती ती म्हणजे स्वत: आधी देशाचा विचार कर. आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा याच शिकवणुकीला जागून मी भारतीय नौदलात जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. आता मी भारतीय नौदलात टेक्निकल इंजिनिअरपदावर कार्यरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी सेवेत आहे. सध्या कोचीनला असतो. गाव सुटलं, राज्य सुटलं; पण देश तर माझाच आहे. सारा देशच आपला असल्यानं कुठं परकेपणाची भावना नाही. मी मनापासून एक वेगळी आणि समाधानाची वाट चालतो आहे.

(शब्दांकन -बाळू कुंभार)