शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रद्दीदान

By admin | Updated: August 14, 2014 15:23 IST

जुन्यातून नवे आनंद वाटणारा एक ग्रुप

युवा मोरया करतात काय?
१) तरुण मुलांनी एकत्र येऊन हा ग्रुप सुरू केला. बोरिवली परिसरात राहणारी ही सगळी मुलं.
२) ते जव्हार परिसरातील पाड्यांवर नियमित जाऊन शैक्षणिक साहित्य, खेळ शाळकरी मुलांना देतात.
३) दिवाळीत स्थानिक लोकांसाठी गेट टुगेदरसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम करतात.
४) जुने कपडे वर्षातून दोनदा गोळा करून ते आदिवासी भागात नेऊन पोहचवतात.
नक्की करतात काय ते?
दीपक नेवासकर यांच्या 
मार्गदर्शनानं गिरगावातल्या काही तरुण मुलांनी एकत्र येऊन हा ग्रुप सुरू केला. आता मात्र या ग्रुपचे कार्यकर्ते बोरिवली, पुणे, नाशिक, ठाणे, दादर भागातही काम करतात. ‘रद्दीदान’ ही या ग्रुपची पहिली कल्पना. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही आपापल्या भागातून रद्दी गोळा करतात. लोकांकडे जाऊन रद्दी मागतो. त्यातून येणार्‍या पैशातून दप्तरं, वह्या, पुस्तकं, यासारखं शैक्षणिक साहित्य घेऊन आदिवासी पाड्यांवर नेऊन पोहचवतो. दरवर्षी जूनमध्ये हा उपक्रम असतो. त्यानंतर ऑगस्टमध्ये शैक्षणिक खेळ आम्ही लहान मुलांसाठी घेऊन जातो. हे काम गेली १0 वर्षं सुरू आहे. शहरी वातावरणात जगणार्‍या तरुण मुलांना यानिमित्तानं आपला देश, माणसं, समस्या कळतात, हे महत्त्वाचं.
- विशाल कुलकर्णी 
फेसबूक पेज-
https://www.facebook.com/
groups/45994735166/