शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आॅलिम्पिकसाठीचा निधी देताना सतर्क राहणार - राज्यवर्धनसिंग राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:19 IST

२०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली.

नवी दिल्ली : २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली. ‘नोकरशाहीमुळे येणा-या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘ आम्ही खेळाडूंचे गट केले आहेत. व्यावसायिक खेळाडूंकडे लक्ष देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. खेळाडूंना टारगेट आॅलिम्पिक पोडियम योजनेशी (टॉप्स) सरळ जोडता येण्यासाठी आम्ही पारदर्शी योजना आखली आहे. याची सुरुवात आम्ही २०१४मध्ये केली. जे खेळाडू आॅलिम्पिकपदकाचे दावेदार आहेत त्यांना सरावासाठी निधी देता यावा हा यामागचा हेतू आहे.राठोड पुढे म्हणाले, ‘भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी पैसे हा मुद्दा आता राहिला नाही, अनेक कार्पोरेट कंपन्या उदारमताने क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देत आहेत. आता आमच्याकडे पायाभूत सुविधेपासून उच्य कामगिरी करणाºया खेळाडूंपर्यत निधी उपलब्ध आहे.’भारताने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत याबाबत विचारले असता राठोड म्हणाले, ‘आम्ही २०२४ व २०२८ मध्ये होणाºया आॅलिम्पिकची तयारी सुरु केली आहे. आम्हाला हे विसरुन चालणार नाही. मात्र आताही आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. ‘टॉप्स’ समिती फक्त आमच्याच खेळाडूंवर लक्ष ठेवत नाहीत, तर त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवून आहेत.’ (वृत्तसंस्था)क्रीडा क्षेत्रात बदल होतील...आशियाई स्पर्धेत १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कास्यपदक जिंकल्याबद्दल राठोड यांनी खेळाडूंचे कौतुक केले. यावर्षी सुरु केलेल्या खेलो इंडिया स्कूलमुळे भारतीय क्रीडाक्षेत्रात मोठे बदल होतील असेही त्यांनी सांगितले.