शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

का आहे सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस महत्वाचा...

By admin | Updated: November 15, 2016 12:10 IST

इमरान खान, वसिम अक्रम, अब्दुल कादीर असे एकाहून एक सरस भेदक गोलंदाज समोर होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने ४०९ धावा केल्या.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ - क्रिकेटच्या खेळामध्ये दैवत्व मिळालेला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी १५ नोव्हेंबर १९८९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर १६ वर्षांचा शाळकरी सचिन फलंदाजीला उतरला तेव्हा क्रिकेटमध्ये हा मुलगा एकदिवस दैवत्व मिळेल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. 
 
पहिल्या कसोटीतच सचिनला पाकिस्तानच्या आग ओकणा-या गोलंदाजीचा तोपखान्याला सामोरे जावे लागले. इमरान खान, वसिम अक्रम, अब्दुल कादीर असे एकाहून एक सरस भेदक गोलंदाज समोर होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने ४०९ धावा केल्या. भारताचा पहिला डाव २६२ धावांवर आटोपला. 
 
सचिनने पहिल्या कसोटी विशेष अशी कामगिरी केली नाही. सचिन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला तेव्हा भारताची ४ बाद ४१ अशी स्थिती होती. २४ चेंडूंचा सामना करताना सचिनने अवघ्या १५ धावा केल्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता.  पदार्पणाच्या कसोटीत सचिनला वकास युनूसने बाद केले. त्याचा सुद्धा हा पदार्पणाचा कसोटी सामना होता. 
 
पुढे जाऊन दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी ख्याती मिळवली. २४ वर्षाच्या यशस्वी करीयरनंतर सचिन निवृत्त झाला त्यावेळी ५३.७८ च्या त्याने १५,९२१ धावा केल्या. यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतके त्याच्या नावावर जमा होती.