शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

‘विराट अ‍ॅण्ड कंपनी’ला रोखण्याची आमच्याकडे योजना : भुवी

By admin | Updated: May 29, 2016 00:25 IST

रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्याची रणनीती तयार आहे, असे मत आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक २३ बळी

बेंगळुरू : रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्याची रणनीती तयार आहे, असे मत आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक २३ बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असलेला सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केले. भुवनेश्वर म्हणाला,‘शानदार फॉर्मात असलेल्या विराटला रोखण्यासाठी आम्ही निश्चितच योजना आखली आहे. विराट विश्वदर्जाचा फलंदाज असल्याची प्रत्येकाला कल्पना आहे. सध्या तो शानदार फॉर्मात आहे. त्याला गोलंदाजी करणे कुठल्याही गोलंदाजीसाठी सध्या कठीण बाब आहे.’ २३ बळी घेणारा भुवी पुढे म्हणाला,‘प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना स्वत: चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतो. आम्ही केवळ विराटच नाहीतर एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल यांच्यासाठीही रणनीती तयार केली आहे. अंतिम लढतीत आमची रणनीती यशस्वी ठरेल, अशी आशा आहे.’ कामगिरीबाबत बोलताना भुवनेश्वर म्हणाला,‘माझा नेहमी स्विंग गोलंदाजीवर विश्वास असतो. मी सुरुवातीला स्विंग मारा करण्यावर आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्याची रणनीती वापरतो.’ (वृत्तसंस्था)