शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विराटच्या नाबाद शतकामुळे पहिल्या दिवसाचा खेळ २६७ वर थांबला

By admin | Updated: October 8, 2016 19:02 IST

कर्णधार कोहलीचे शतक (१०२) व रहाणेच्या (७९) संयमी खेळीमुळे न्युझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी ३ गडी गमावून २६७ धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 

इंदूर, दि. ८ -  कर्णधार कोहलीचे शतक (१०२) व रहाणेच्या (७९) संयमी खेळीमुळे न्युझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी ३ गडी गमावून २६७ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीनेअजिंक्य रहाणेच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकूण तेरावं आणि न्यूझीलंडविरुद्धचं तिसरं शतक ठरलं आहे. कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. पहिल्या दिवसाच्या अखेर भारताने 3 विकेट्स गमावत 267 धावा केल्या आहेत.
 
नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला चौथ्या षटकातच मुरली विजयच्या रुपाने (१०) पहिला धक्का बसला. त्यानंतर गंभीर व चेतेश्वर पुजारा सेट झालेले असतानाचा २९ धावांवर खेळणार गंभीरही बाद झाला.  कर्णधार विराट कोहलीने  चेतेश्वर पूजाराच्या सहाय्याने डाव सावरला, मात्र पुजारा ४१ धावांवर खेळत असतानाच डावखुरा फिरकी गोलंदाज सँटनरने एका अप्रतिम चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले.  न्युझीलंडतर्फे बोल्ट, पटेल व सँटनरने प्रत्येकी एक बळी टिपला. 
 
मालिकेत २-० अशी विजयी आघाडी असणा-या भारतीय संघाला क्लीनस्वीप विजय मिळवण्याची संधी आहे. सलग दोन विजयांमुळे पाकिस्तानला पिछाडीवर सोडत भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही.