शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:52 IST

अखेर भारताच्या मोठ्या आघाडीमुळे श्रीलंका संघाला साहसी बनविले. भारताने या मलिकेत सलग दुसºयांदा पहिल्या डावात ६०० चा आकडा गाठला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांत गुंडाळला. दरम्यान, दुसºया डावात एक-दोन चांगल्या भागीदारी झाल्यामुळे श्रीलंका संघ सामन्याचा निकाल लांबविण्यात यशस्वी ठरला.

-सुनील गावसकरअखेर भारताच्या मोठ्या आघाडीमुळे श्रीलंका संघाला साहसी बनविले. भारताने या मलिकेत सलग दुसºयांदा पहिल्या डावात ६०० चा आकडा गाठला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांत गुंडाळला. दरम्यान, दुसºया डावात एक-दोन चांगल्या भागीदारी झाल्यामुळे श्रीलंका संघ सामन्याचा निकाल लांबविण्यात यशस्वी ठरला.श्रीलंकेचे दोन युवा खेळाडू दिमुथ करुणारत्ने व कुसाल मेंडिस यांनी शानदार फलंदाजी केली. करुणारत्ने डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने परिस्थिती ओळखून फलंदाजी केली आणि धावा फटकावण्यासाठी मागेपुढे न बघता वेगळा पवित्रा स्वीकारला. गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक १७६ धावांची खेळी केल्यानंतर मेंडिसबाबत बरीच चर्चा होत होती. भारताविरुद्धची त्याची शतकी खेळीही शानदार होती. त्यात कसोटी क्रिकेटमधील काही चांगल्या स्वीप फटक्यांचा समावेश होता. अनेक वर्षांपासून भारतीय फिरकीपटू दर्जेदार स्वीपचा फटका खेळणाºया फलंदाजांविरुद्ध अपयशी ठरले आहेत आणि मेंडिसने तेच केले. खेळपट्टीवर चेंडू अनियमितपणे उसळत असताना त्याने शानदार स्वीपचे फटके खेळले. मेंडिसच्या स्वीपची विशेषता म्हणजे तो चेंडूचा टप्पा लवकर ओळखत होता. तो चेंडूच्या टप्प्याचा अचूक अंदाज घेत जमिनीलगत स्वीपचा फटका खेळत होता. संथ होणाºया खेळपट्टीमुळे काही ड्राईव्ह व कट््सचे फटकेही लगावले. संथ खेळपट्टीमुळे अचूक टप्प्याच्या चेंडूवरही त्याला अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता.करुणारत्ने धाडसी फलंदाज नाही, पण मेंडिसप्रमाणे त्यानेही स्वीप खेळण्यास सुरुवात केली. त्याचा त्याला चांगला लाभही झाला. त्यामुळे गोलंदाजांना चेंडूचा टप्पा थोडा आखूड ठेवावा लागला आणि करुणारत्नेला कट व पुलचे फटके लगावता आले. मेंडिस बाद झाल्यानंतर करुणारत्ने व मॅथ्यूज यांच्यादरम्यान भागीदारी झाली, पण ती भारतीय संघाला चिंता करण्यास भाग पाडणारी नव्हती.अखेर जडेजाचे चेंडू चांगलेच वळायला लागले. त्याने करुणारत्नेविरुद्ध राऊंड द विकेट मारा करणे सुरू ठेवले आणि एका अधिक उसळलेल्या चेंडूवर त्याला तंबूचा मार्ग दाखविला.जडेजाने जर डावखुºया फलंदाजांसाठी भारतीय गोलंदाजांच्या राऊंड द विकेट मारा करण्याच्या रणनीतीचा सुरुवातीपासून अवलंब केला असता तर ही लढत फार पूर्वीच जिंंकता आली असती. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये विविधता असणे महत्त्वाचे असते. याचा अवलंब करण्यासाठी भारताने उशीर केला. शेवटी भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारला. हा संघ कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवण्यास सक्षम भासतो. (पीएमजी)