शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय

By admin | Updated: May 7, 2017 21:44 IST

कोलकाता नाइट रायडर्सनं 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 6 गडी राखून 15 षटकांत 159 धावा करत शानदार विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. 7 - कोलकाता नाइट रायडर्सनं 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 6 गडी राखून 15 षटकांत 159 धावा करत शानदार विजय मिळवला आहे. कोलकातानं अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूला घरच्याच मैदानावर पराभवाची धूळ चारली आहे. नारायणनं 17 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 54 धावा करत अर्धशतक साजरं केलं आहे. कोलकाताकडून लीननंही 22 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत 50 धावा करत शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र चौधरीनं नारायणचा बळी घेऊन त्याला माघारी धाडलं. तर चहलनं गंभीर, नेगीनं लिन आणि ग्रँडहोमचा बळी मिळवला आहे.तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी काहीशी डळमळीत होती. या सीरिजमध्ये बंगळुरूच्या फलंदाजांनी फारशी कमाल दाखवली नाही. सामन्याच्या पहिल्या चेंडूत बंगळुरूचा ख्रिस गेल झेलबाद झाला. सुरुवातीच्या काही बळीनंतर मात्र ट्रॅव्हिस आणि मनदीप सिंगच्या जोडीनं बंगळुरूच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रॅव्हिस आणि मनदीपनं फलंदाजीच्या जोरावर चांगली भागीदारी करत बंगळुरूचा डाव सावरला. मात्र तरीही त्यांच्या पदरी निराशाच आली. सुनील नारायणने आयपीएल इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने केवळ 15 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणने केला होता. युसूफनेही 15 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं होतं.