शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

थॉमस व उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा स्थगित, सहा संघांच्या माघारीमुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 01:04 IST

भारताने ३ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत डेन्मार्कच्या आरहसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी महिला व पुरुष संघांची घोषणा केली होती.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या संघांनी माघार घेतल्यामुळे विश्व बॅडमिंटन महासंघाने डेन्मार्कमध्ये आयोजित थॉमस व उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा मंगळवारला पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला.भारताने ३ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत डेन्मार्कच्या आरहसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी महिला व पुरुष संघांची घोषणा केली होती.दरम्यान, कोरोना महामारीमुळे थायलंड, आॅस्ट्रेलिया, चीनी ताइपे व अल्जिरिया या संघांनंतर शुक्रवारी इंडोनेशिया व दक्षिण कोरियानेही नाव परत घेतल्यामुळे बीडब्ल्यूएफने रविवारी आपात्कालीन व्हर्च्युअल बैठक बोलविली. महासंघाने स्पष्ट केले की,‘बॅडमिंटन विश्व महासंघ यजमान बॅडमिंटन डेन्मार्कच्या सहमतीने थॉमस व उबेर कप २०२० स्थगित करण्याचा खडतर निर्णय घेत आहे.’ त्यात पुढे म्हटले आहे की,‘अनेक संघांनी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बीडब्ल्यूएफ विश्व टूरच्या युरोपियन शेड्युलमुळे आता या स्पर्धेसाठी २०२१ पूर्वी पर्यायी कार्यक्रम निश्चित करणे कठीण आहे.’ बीडब्ल्यूएफने सिंगपूर व हाँगकाँगचा समावेश करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. चीन व जपान हे संघही माघार घेण्याबाबत विचार करीत होते, असे वृत्त आहे.भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालनेही अशा वेळी स्पर्धेच्या आयोजनावर चिंता व्यक्त केली होती. सायना व पी.व्ही. सिंधू महिला संघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या तर पुरुष संघात किदाम्बी श्रीकांतचा समावेश होता. (वृत्तसंस्था)आशियाई देश दोषीस्पर्धा रद्द होण्यास आशियाई देशांची माघार कारणीभूत असल्याची टीका माजी भारतीय कोच विमलकुमार यांनी केली.

टॅग्स :BadmintonBadminton