शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

...तर कोणालाही पराभूत करू शकते : मेरीकोम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 03:01 IST

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणारी भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरीकोम हिने या खेळात तंदुरुस्त राहिल्यास कोणालाही नमवू शकते, असे मत व्यक्त केले.

गुरुग्राम : आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणारी भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरीकोम हिने या खेळात तंदुरुस्त राहिल्यास कोणालाही नमवू शकते, असे मत व्यक्त केले.मेरीकोमने व्हिएतनाम येथील हो चि मिन सिटी येथे आशियाई स्पर्धेत ४८ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले. ती म्हणाली, ‘जोपर्यंत मी कठोर मेहनत कायम ठेवेल आणि माझे शरीर तंदुरुस्त राहिल्यास मी कोणालाही पराभूत करू शकते. जर मी माझ्या फिटनेसचा स्तर कायम ठेवल्यास माझ्या जवळपास कोणीही पोहोचू शकत नाही.’ पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन आणि आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीकोमने बराच वेळ ५१ किलो वजन गटात खेळल्यानंतर पुन्हा ४८ किलो वजन गटात पुनरागमन केले. २०१० मध्ये ५१ किलो वजन गटाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता. मेरीकोम म्हणाली, ‘जर ४८ किलो हा वजन गट आॅलिम्पिक वजन गटात समाविष्ट केल्यास चांगले होईल. यात मी चांगली कामगिरी करतेय.’ ही मणीपूर येथील बॉक्सर अ‍ॅथलिट फोरममध्ये सहभाग नोंदवण्यासाठी लुसानेला रवाना होणार आहे. तेथे ती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) प्रतिनिधित्व करील.