शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर कोणालाही पराभूत करू शकते : मेरीकोम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 03:01 IST

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणारी भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरीकोम हिने या खेळात तंदुरुस्त राहिल्यास कोणालाही नमवू शकते, असे मत व्यक्त केले.

गुरुग्राम : आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणारी भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरीकोम हिने या खेळात तंदुरुस्त राहिल्यास कोणालाही नमवू शकते, असे मत व्यक्त केले.मेरीकोमने व्हिएतनाम येथील हो चि मिन सिटी येथे आशियाई स्पर्धेत ४८ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले. ती म्हणाली, ‘जोपर्यंत मी कठोर मेहनत कायम ठेवेल आणि माझे शरीर तंदुरुस्त राहिल्यास मी कोणालाही पराभूत करू शकते. जर मी माझ्या फिटनेसचा स्तर कायम ठेवल्यास माझ्या जवळपास कोणीही पोहोचू शकत नाही.’ पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन आणि आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीकोमने बराच वेळ ५१ किलो वजन गटात खेळल्यानंतर पुन्हा ४८ किलो वजन गटात पुनरागमन केले. २०१० मध्ये ५१ किलो वजन गटाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता. मेरीकोम म्हणाली, ‘जर ४८ किलो हा वजन गट आॅलिम्पिक वजन गटात समाविष्ट केल्यास चांगले होईल. यात मी चांगली कामगिरी करतेय.’ ही मणीपूर येथील बॉक्सर अ‍ॅथलिट फोरममध्ये सहभाग नोंदवण्यासाठी लुसानेला रवाना होणार आहे. तेथे ती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) प्रतिनिधित्व करील.