शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

चार महिन्यांनंतर टीम इंडिया मायदेशी परतली...

By admin | Updated: March 28, 2015 23:21 IST

आॅस्ट्रेलिया दौरा आणि पाठोपाठ विश्वचषकात सहभागी झालेला भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर शनिवारी पहाटे मायदेशी परत आला आहे.

मुंबई : आॅस्ट्रेलिया दौरा आणि पाठोपाठ विश्वचषकात सहभागी झालेला भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर शनिवारी पहाटे मायदेशी परत आला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह भारतीय संघातील काही खेळाडू येथे दाखल झाले; नंतर सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले. बीसीसीआयने ही माहिती दिली. धोनी आॅस्ट्रेलियातून दिल्लीत दाखल झाला; तर कोहली आपली मैत्रीण अनुष्का शर्मा हिच्यासोबत मुंबईला पोहोचला. या दोघांसोबत रवी शास्त्री; तसेच अन्य पाच खेळाडूंचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. २६ मार्च रोजी सेमी फायनलमध्ये आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे आॅस्ट्रेलियातून मुंबईला परतले. संघातील अन्य खेळाडूंचे शनिवारच्या रात्री भारतात आगमन होईल, असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यफेरीत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या महेंद्रसिंह धोनी, संघ संचालक रवी शास्त्री, विराट कोहली अनुष्का शर्मासह, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांचे मुंबई येथील शिवछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्या वेळचे छायाचित्र.