शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

चार महिन्यांनंतर टीम इंडिया मायदेशी परतली...

By admin | Updated: March 28, 2015 23:21 IST

आॅस्ट्रेलिया दौरा आणि पाठोपाठ विश्वचषकात सहभागी झालेला भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर शनिवारी पहाटे मायदेशी परत आला आहे.

मुंबई : आॅस्ट्रेलिया दौरा आणि पाठोपाठ विश्वचषकात सहभागी झालेला भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर शनिवारी पहाटे मायदेशी परत आला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह भारतीय संघातील काही खेळाडू येथे दाखल झाले; नंतर सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले. बीसीसीआयने ही माहिती दिली. धोनी आॅस्ट्रेलियातून दिल्लीत दाखल झाला; तर कोहली आपली मैत्रीण अनुष्का शर्मा हिच्यासोबत मुंबईला पोहोचला. या दोघांसोबत रवी शास्त्री; तसेच अन्य पाच खेळाडूंचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. २६ मार्च रोजी सेमी फायनलमध्ये आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे आॅस्ट्रेलियातून मुंबईला परतले. संघातील अन्य खेळाडूंचे शनिवारच्या रात्री भारतात आगमन होईल, असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यफेरीत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या महेंद्रसिंह धोनी, संघ संचालक रवी शास्त्री, विराट कोहली अनुष्का शर्मासह, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांचे मुंबई येथील शिवछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्या वेळचे छायाचित्र.