शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

चार महिन्यांनंतर टीम इंडिया मायदेशी परतली...

By admin | Updated: March 28, 2015 23:21 IST

आॅस्ट्रेलिया दौरा आणि पाठोपाठ विश्वचषकात सहभागी झालेला भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर शनिवारी पहाटे मायदेशी परत आला आहे.

मुंबई : आॅस्ट्रेलिया दौरा आणि पाठोपाठ विश्वचषकात सहभागी झालेला भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांनंतर शनिवारी पहाटे मायदेशी परत आला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह भारतीय संघातील काही खेळाडू येथे दाखल झाले; नंतर सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले. बीसीसीआयने ही माहिती दिली. धोनी आॅस्ट्रेलियातून दिल्लीत दाखल झाला; तर कोहली आपली मैत्रीण अनुष्का शर्मा हिच्यासोबत मुंबईला पोहोचला. या दोघांसोबत रवी शास्त्री; तसेच अन्य पाच खेळाडूंचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. २६ मार्च रोजी सेमी फायनलमध्ये आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे आॅस्ट्रेलियातून मुंबईला परतले. संघातील अन्य खेळाडूंचे शनिवारच्या रात्री भारतात आगमन होईल, असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यफेरीत आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या महेंद्रसिंह धोनी, संघ संचालक रवी शास्त्री, विराट कोहली अनुष्का शर्मासह, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांचे मुंबई येथील शिवछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्या वेळचे छायाचित्र.