शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी श्रीजेशचे पुनरागमन, सरदार सिंहला विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:25 IST

अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याला आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाºया २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १८ सदस्यांच्या भारतीय पुरुष हॉकी संघात स्थान मिळाले आहे, तर माजी कर्णधार सरदार सिंह याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याला आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाºया २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १८ सदस्यांच्या भारतीय पुरुष हॉकी संघात स्थान मिळाले आहे, तर माजी कर्णधार सरदार सिंह याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद मनप्रीत सिंह याच्याकडे सोपवण्यात आले आहे. भारताला पूल ‘बी’ मध्ये पाकिस्तान, मलेशिया, वेल्स आणि इंग्लंडच्या संघात ठेवण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना ७ एप्रिल रोजी पाकसोबत होईल. मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी सांगितले, ‘आशिया चषक २०१७ पासून आतापर्यंतचा खेळ पाहूनच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आम्ही संघात अनेक बदल केले आहेत. आमचे मत आहे, की आमचे गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केलेले संयोजन हे सर्वात प्रभावी असेल. आम्ही अझलान शाह स्पर्धेत पदक जिंकू शकलो नाही. त्यामुळे राष्ट्रकुलमध्ये आमच्या खेळावर कोणताही फरक पडणार नाही.’ संघ पुढीलप्रमाणे : गोलकीपर पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा, डिफेंडर रुपिंदरपाल सिंह, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, कोथाजित सिंह, गुरिंदर सिंह, अमित रोहिदास, मिडफिल्डर मनप्रीत सिंह, चिंगलेनसाना सिंह, सुमित, विवेक सागर प्रसाद, फॉरवर्ड आकाशदीप सिंह, एस. व्ही. सुनील, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंह.सरदार, रमणदीप वेगवेगळ्या कारणांनी संघाबाहेर : भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी सांगितले, की अनुभवी खेळाडू सरदार सिंह हा कडवी स्पर्धा आणि रमणदीप सिंग हा खराब खेळामुळे संघाच्या बाहेर आहे. भारताला स्पर्धेत लय बनवण्यासाठी पाकिस्तानविरोधातील सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

टॅग्स :Hockeyहॉकी