शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

खेळात लोकशाही पद्धत योग्य नाही

By admin | Updated: April 8, 2016 03:19 IST

क्रिकेटमध्ये होणारा आर्थिक नफा मोजक्याच व्यक्ती आणि संस्थांमध्ये विभागण्यात येत असल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला फटकारले.

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये होणारा आर्थिक नफा मोजक्याच व्यक्ती आणि संस्थांमध्ये विभागण्यात येत असल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला फटकारले. यावर मत मांडताना बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी मात्र अधिक लोकशाही खेळाच्या हिताची नसल्याचे म्हटले आहे. सर्वच राज्य संघटनांनी कुणावर विसंबून न राहता स्वत: कमाई करण्यास शिकायला हवे, असेही ठाकूर म्हणाले.फेसबुकवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत ठाकूर म्हणाले,‘‘सर्वच राज्यांना समान आर्थिक वाटा मिळणे शक्य नाही. लोकशाही पद्धत येथे लागू करणे योग्य नाहीच. खेळात लोकशाही आल्यामुळेच फिफासारख्या सर्वोच्च संस्थेत संघर्ष उफाळून आला आहे. क्रिकेटमधील सर्वोच्च संस्था आयसीसीमध्ये नफ्याची विभागणी कामगिरीच्या आधारे केली जाते. कसोटी सामने खेळणाऱ्या आघाडीच्या संघांना सहयोगी सदस्यांच्या तुलनेत अधिक अनुदान मिळते. आयसीसीसोबत सहयोगी आणि संलग्न सदस्य देश जुळले आहेत. पूर्ण सदस्य, सहयोगी सदस्य आणि संलग्न सदस्य यांच्यासोबत आयसीसी वेगवेगळा व्यवहार करते. संपूर्ण जगात हाच व्यवहार लागू आहे. संलग्न संघटनांनी स्वत: कमवायला शिकले पाहिजे. दुसऱ्यांवर विसंबून राहिलो, तर विकास होणार नाही, याची जाणीव असायला हवी. (वृत्तसंस्था)