शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
4
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
5
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
6
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
9
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
10
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
11
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
12
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
13
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
14
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
15
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
17
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
20
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?

महिला क्रिकेटसाठी उत्तुंग झेप : शांता रंगास्वामी

By admin | Updated: March 1, 2017 00:11 IST

बीसीसीआयने मला सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला.

नवी दिल्ली : बीसीसीआयने मला सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. या वयात माझ्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा नसेलही, पण महिला क्रिकेटला यामुळे उत्तुंग झेप घेणे शक्य होईल, असा आशावाद भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी व्यक्त केला.बीसीसीआयकडून माझा सन्मान होणे हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही, पण महिला क्रिकेटसाठी मोठा सन्मान आहे. काल पुरस्कार जाहीर होताच मला आश्चर्याचा धक्का बसला. बीसीसीआयकडून ८ मार्च रोजी बंगळुरू येथे या पुरस्कारांचे वितरण होईल तेव्हा हा पुरस्कार स्वीकारणारी मी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे.’ भारतीय महिला क्रिकेट संघाचा अशा प्रकारचा हा पहिलाच गौरव आहे. २००६ मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटचे पालकत्व स्वीकारल्यापासून लक्षणीय बदल घडून आले. रंगास्वामी यांच्या मते बरेच काही व्हायचे अद्याप शिल्लक आहे. आम्ही महिला खेळाडू अनेक दिवस रेल्वेत प्रवास करीत राहिलो. प्रशासकांचे आमच्याप्रती उदासीन धोरण होते. तरीही भविष्याची भक्कम पायाभरणी करण्यात यशस्वी ठरलो. माझ्या उमेदीच्या काळात भारतासाठी खेळू न शकल्याची मला खंत आहे. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. त्या म्हणाल्या, ‘१९७७ आणि १९८४ या काळात एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता. त्याचप्रकारे १९८६ ते १९९१ या काळातही सामने खेळले गेले नाहीत. त्यामुळेच २२ वर्षांच्या कारकिर्दीत १२ वर्षे देखील खेळण्याची संधी मला मिळाली नाही.’(वृत्तसंस्था)