शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सत्येंद्रला सुवर्ण, तर संजीव राजपूतला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 04:10 IST

भारताचा नेमबाजपटू सत्येंद्र सिंग आणि संजीव राजपूतने राष्टÑकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर राईफल थ्री पोजिशन प्रकारात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकून शेवट गोड केला.

गोल्ड कोस्ट : भारताचा नेमबाजपटू सत्येंद्र सिंग आणि संजीव राजपूतने राष्टÑकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर राईफल थ्री पोजिशन प्रकारात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकून शेवट गोड केला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत सहा सुवर्ण, प्रत्येकी सात रौप्य आणि कांस्य अशी एकूण २० पदके आपल्या नावावर केली.स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताच्या चैन सिंगने थ्री पोजिशन प्रकारात अंतिम आठमध्ये स्वत:चे स्थान संपादन केले होते. सत्येंद्रने ११६२ गुणांसह पात्रता फेरीत दुसºया क्रमांकावर राहूनसुद्धा अंतिम फेरीसाठी आपली जागा निश्चित केली. राजपूतने ११५८ गुणांसह तिसरा क्रमांक संपादन केला. चैन सिंगला याच गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सत्येंद्रने अंतिम फेरीत अजून नेम साधून जोरदार सुरुवात केली आणि राजपूत ४५ शॉटपर्यंत चांगलीच टक्कर देत होता. सत्येंद्रने शेवटी अचूक नेम साधत ४५४.२ गुण संपादन करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. राजपूतला ४५३.३ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चैन सिंग अंतिम फेरीत सुरुवातीला तिसºया क्रमांकावर होता, या वेळी भारतीय नेमबाज तिनही पदके जिंकतील, असे वाटत असतानाच आॅस्ट्रेलियाच्या डेन सॅम्पसनने चैन सिंगला मागे टाकत कांस्यपदक संपादन केले.पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा सोढी एकमेव भारतीय खेळाडू होता. त्याला १२५ पैकी ११८ गुण संपादन करून पाचव्या क्रमांकावर राहावे लागले.