शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह, टीम इंडियावर जळतात परदेशी संघ

By admin | Updated: March 31, 2017 18:34 IST

टीम इंडियाच्या कामगीरीवर परदेशी संघ जळतात असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. 2016-17 च्या सत्रात भारतीय संघाची कामगीरी उल्लेखनीय झाली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - टीम इंडियाच्या कामगीरीवर परदेशी संघ जळतात. 2016-17 च्या सत्रात भारतीय संघाची कामगीरी उल्लेखनीय झाली आहे. या सत्रात भारताने 13 कसोटी सामन्यापैकी 10 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी उंचावत आहे. न्यूझीलंड , इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केला आहे. 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीपासून भारताचा एकही कसोटी पराभव झालेला नाही हे विशेष. असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.सचिनने प्रतिस्पर्धी संघावर बोचरी टीका करत मास्टर स्ट्रोक मारला. पुढे बोलताना तो म्हणला, भारतीय संघ सध्या शक्तीशाली आहे, सर्वच स्थरावर प्रतिस्पर्धी संघापेक्षा आघाडीवर असतो. गोलंदाजी, फलंदाजी बरोबरोरच अष्टपैलू खेळाडूंमुळे भारतीय संघ संतुलित आहे. त्यामुळेच टीम इंडियावर इतर संघ जळतात. भारतीय संघ सध्या परिपक्व आहे. प्रत्येकांनी भारतीय संघाचा खेळ पाहिला असेल. सांघिक कामगिरीच्या जोरावर सध्या क्रमांक एकवर विराजमान आहे.
 
मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये काल "100एमबी" अ‍ॅपचं सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी तो बोलत होता. क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणारा सचिन "मास्टर ब्लास्टर" म्हणून प्रसिद्ध आहे. याच शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे घेऊन सचिनच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं असं नाव अ‍ॅपला देण्यात आलं आहे. 27 मार्च रोजी या अ‍ॅपचा व्हिडिओ यू ट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे सचिननं त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला असून अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचं आवाहनही केलं आहे. "सोशल मीडियावर माझ्याबद्दल येणाऱ्या सर्व प्रकारच्या बातम्या व माहिती तुम्हाला या अ‍ॅपमध्ये मिळेल, असं सचिननं म्हटलं आहे. सचिनशी सतत कनेक्ट राहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.विराट-कोहली आणि स्मिथ यांच्या वादामुळे बॉर्डर-गावस्कर मालिका अधिक चर्चा झाली. दुसऱ्या कसोटीनंतर सुरु झालेला वाद अद्याप थांबलेला दिसत नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी तर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बालिश, अंहकारी आणि क्लासलेस असल्याची टीका विराटवर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केली आहे. सचिनने केलेले कौतुक भारतीय संघासाठी आगामी मालिकेसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.