शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

‘अर्जुन’साठी शिफारस गौरवाची बाब : रोहित

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

बीसीसीआय’तर्फे अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या रोहित शर्माने ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : ‘बीसीसीआय’तर्फे अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या रोहित शर्माने ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे. रोहित म्हणला, ‘बीसीसीआयने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे आनंद झाला. रविवारी हे वृत्त ऐकल्यानंतर चांगले वाटले.’ बीसीसीआयने रविवारी कोलकाता येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अर्जुन पुरस्कारासाठी रोहितचे नाव पाठविण्याचा निर्णय घेतला. रोहितने गेल्या मोसमात श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २६४ धावांची खेळी केली होती. वन-डे क्रिकेट इतिहासात दोन द्विशतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित म्हणाला, ‘यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी विशेष चांगली झालेली नसली तरी दोन दिवसांपूर्वी हैदराबाद संघाविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करण्याची संधी होती. गोलंदाजांनी या लढतीत आम्हाला विजय मिळवून दिला. आगामी सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे. रोहित पुढे म्हणाला, ‘हेजलवुडने सुरुवातीलाच स्पर्धेतून माघार घेतली असून आता अँडरसनने माघार घेतल्यामुळे आम्हाला धक्का बसला, पण त्यामुळे कोलिन मुन्रो (न्यूझीलंड) आणि मिशेल मॅक्लेनघन यांना छाप सोडण्याची संधी मिळाली आहे.’ ‘यंदाच्या मोसमात संघाची कामगिरी विशेष चांगली झालेली नसली तरी दोन दिवसांपूर्वी हैदराबाद संघाविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी आशा आहे.’- रोहित शर्मा,कर्णधार , मुंबई इंडियन्स