शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

रणजी : मुंबईच्या तिस-या दिवसअखेर ६ बाद २७७ धावा

By admin | Updated: February 27, 2015 19:42 IST

रणजीमध्ये मुंबई संघाने तिस-या दिवस अखेर ६ गडी गमावत २७७ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी आणखी १६८ धावांची आवश्यकता आहे.

ऑनलाइन लोकमत बंगळुरु, दि. २७ - येथे सुरु असलेल्या रणजीमध्ये मुंबई संघाने तिस-या दिवस अखेर ६ गडी गमावत २७७ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी आणखी १६८ धावांची आवश्यकता आहे. तर गत चॅम्पियन राहिलेल्या कर्नाटक संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईचे अवघे चार गडी बाद करावे लागणार आहेत. तिसरा दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मुंबईचे सिध्देश्‍ा लाड ४१ धावांवर तर अभिषेक नायर २ धावांवर नाबाद खेळत आहेत. कर्नाटकचा कर्णधार आर विनयकुमार आणि अभिमन्यू मिथून या दोघांनी मुंबईच्या फलंदाजांना धावांपासून रोखण्यात यश मिळविले. यासाठी जलदगती गोलंदाज अरविंद श्रीनाथ आणि फिरकीपटू श्रेयस गोपाल यांनी मदत केली. मुंबईकडून कर्णधार आदित्य तारेने सर्वाधिक ९८ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने ५० धावांचे योगदान दिले. अखिल हर्वाडकरने ३१ धावा केल्या. कर्नाटकच्या मिथूनने २७ षटकात ४९ धावा देत सर्वाधिक ३ बळी टिपले. तर विनय, गोपाल व श्रीनाथ यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश मिळाले.