शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पुण्यातील खेळपट्टी खराब, सामनाधिकाऱ्यांचे ताशेरे

By admin | Updated: February 28, 2017 19:53 IST

फिरकीला अनुकूल ठरलेल्या पुण्यातील आखाडा खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांची त्रेधा उडाली होती. आता ही खेळपट्टी वादात सापडली असून, सामनाधिकाऱ्यांनी

ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि.28 - नुकत्याच आटोपलेल्या पुणे कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करावा लागला. फिरकीला अनुकूल ठरलेल्या या आखाडा खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांची त्रेधा उडाली होती. आता ही खेळपट्टी वादात सापडली असून, सामनाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातील ही खेळपट्टी  खराब असल्याचा अहवाल आयसीसीला दिला आहे. 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी ख्रिस ब्रॉड यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांनी या खेळपट्टीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयसीसीला पाठवलेल्या आपल्या अहवालात खेळपट्टीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. या अहवालाची दखल घेत 14 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयसीसीने बीसीसीआयला दिले आहेत.
 प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन करत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी मात्र  कसोटी क्रिकेटला साजेशी नव्हती. या खेळपट्टीवर एकीकडे पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने दोन्ही डावात अडीचशेपार मजल मारण्यात यश मिळवले. पण यजमान संघाची मात्र घरच्या मैदानावर दाणादाण उडाली. एकाही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता न आल्याने दोन्ही डावात शंभरी गाठताना भारतीय संघाच्या नाकी नऊ आले होते.