शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

खेळाडूंना भासत आहे वॉल्शची उणीव

By admin | Updated: November 29, 2014 01:09 IST

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी राजीनामा दिल्यामुळे खेळाडूंना धक्का बसला असून चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंना त्यांची उणीव भासणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी राजीनामा दिल्यामुळे खेळाडूंना धक्का बसला असून चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंना त्यांची उणीव भासणार आहे.
खेळाडूंनी प्रशिक्षकांची प्रशंसा केली, पण त्यांच्या राजीनामा देण्याच्या घटनेचा भुवनेश्वर येथे 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत होणा:य चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरीवर प्रभाव पडणार नसल्याचे खेळाडूंनी स्पष्ट केले.  
स्ट्रायकर रमणदीप सिंग म्हणाला,‘वॉल्श चांगले प्रशिक्षक होते. संघाच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरीवरून त्याची प्रचिती येते. वॉल्श व रोलेंट ओल्टमेन्स यांची जोडी चांगली होती. 
वॉल्श मायदेशी परतले असले तरी संघाचे मनोधैर्य ढासळलेले नसल्याचे सरदार सिंगने म्हटले आहे. आम्ही सध्या सरावामध्ये व्यस्त असून वृत्तपत्र वाचणासाठी वेळ मिळत नाही. आम्ही कामगिरीत सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत, असेही सरदार 
सिंग म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला सलामी लढतीत जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यजमान संघ आशियाई स्पर्धा व ऑस्ट्रेलिया दौ:यातील कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील असल्याचे कर्णधार सरदार सिंगने स्पष्ट 
केले. (वृत्तसंस्था)
 
आठ संघांचा समावेश
नऊ दिवस चालणा:या चॅम्पियन्स लीग हॉकी चषकात जगातील अव्वल आठ देश सहभागी होणार आहेत. अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, भारत, नेदरलॅँड आणि पाकिस्तान हे 
संघ विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध झुंज देतील.