शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

भारतासोबत न खेळल्यास पाकिस्तान संपणार नाही : शहरयार

By admin | Updated: September 9, 2015 01:42 IST

नवी दिल्ली : भारतासोबत गेल्या काही वर्षांत क्रिकेट न खेळूनही पाकिस्तान संपला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये यूएईत होणार्‍या मालिकेत भारत खेळला नाही; तरी पाकिस्तान संपणार नाही, असे वक्तव्य पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी केले आहे.

नवी दिल्ली : भारतासोबत गेल्या काही वर्षांत क्रिकेट न खेळूनही पाकिस्तान संपला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये यूएईत होणार्‍या मालिकेत भारत खेळला नाही; तरी पाकिस्तान संपणार नाही, असे वक्तव्य पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी केले आहे.
बीसीसीआय व पीसीबी यांच्यात २०१५ ते २०२३ यादरम्यान ६ मालिका खेळण्याचा करार झाला आहे. मात्र, पीसीबीने बीसीसीआयला गेल्या अठवड्यात पाठवलेल्या पत्राचे उत्तर मिळाले नाही. या पत्रात बीसीसीआयला पीसीबीने कराराचा सन्मान करण्याचा सल्ला दिला आहे.
शहरयार खान म्हणाले, की हे भारत सरकारवर अवलंबून आहे. बीसीसीआयसोबत आम्ही करार केला आहे. त्यावर भारतीय बोर्डाने सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले. आम्ही बीसीसीआयच्या मागे पळत नाही; मात्र आमचे एवढेच म्हणणे आहे, की त्यांनी कराराचा मान राखावा.
पीसीबीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयला आग्रह केल्याने टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियाँदादनेही पीसीबीवर टीका केला आहे. आत्मसन्मान पणाला लावून भारतासोबत खेळू नये, असे मियाँदादने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
०००