शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

‘क्लीन स्वीप’ची संधी

By admin | Updated: July 19, 2015 00:38 IST

वन डे मालिकेत ३-० ने झिम्बाब्वेचा ‘व्हाईट वॉश’केल्यानंतर टीम इंडियाने पहिला टी-२० सामनाही जिंकला. रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय नोंदवीत पुन्हा एकदा क्लीन स्वीप

हरारे : वन डे मालिकेत ३-० ने झिम्बाब्वेचा ‘व्हाईट वॉश’केल्यानंतर टीम इंडियाने पहिला टी-२० सामनाही जिंकला. रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय नोंदवीत पुन्हा एकदा क्लीन स्वीप करण्याची भारताला संधी राहील.पहिल्या वन डेत भारताला कडवे आव्हान देणाऱ्या झिम्बाब्वे संघाला नंतरच्या एकाही सामन्यात अपेक्षेनुरूप खेळ करता आला नाही. उद्या घरच्या प्रेक्षकांपुढे सांघिक खेळाचे दर्शन घडवीत दिलासा देणारा विजय नोंदविण्याची अखेरची संधी यजमान संघाला राहू शकेल. भारताला नमवायचे झाल्यास झिम्बाब्वेला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल, शिवाय मोक्याच्या क्षणी नांगी टाकता येणार नाही. भारताच्या सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केल्याने चिंता करण्याची गरज नाही. हा दुय्यम दर्जाचा संघ होता, तरीही यजमानांना नमविण्यात अडचण आली नाही. वन डेत मालिकावीर ठरलेला अंबाती रायुडूचे जखमी होणे संघासाठी फारसे त्रासदायी ठरलेले नाही. पर्याय म्हणून आलेल्या मनीष पांडेने पदार्पणातच ७१ धावा ठोकल्या. उद्याच्या सामन्यात भारत आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करेल. संघ असे...भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा (यष्टिरक्षक), मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजन सिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा, संजू सॅमसन आणि मोहित शर्मा.झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा (यष्टिरक्षक), चामू चिभाभा, ग्रीम क्रेमर, नेव्हिल मादजिवा, हॅमिल्टन मस्कद्जा, रिचमंड मुथुमबामी , तिनाशे पनयंगारा, सिकंदर रझा, डोनाल्ड त्रिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वालेर आणि सीन विलियम्स.