शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्ध सज्ज होण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही : मॅथ्यूज

By admin | Updated: October 30, 2014 01:21 IST

भारताविरुद्ध भारतात खेळणो हे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यामुळेच अचानकपणो ठरलेल्या या दौ:यासाठी आम्हाल पूर्णपणो वेळ मिळाला नाही,

मुंबई : भारताविरुद्ध भारतात खेळणो हे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यामुळेच अचानकपणो ठरलेल्या या दौ:यासाठी आम्हाल पूर्णपणो वेळ मिळाला नाही, असे वक्त्यव्य श्रीलंका संघाचा कर्णधार अँजलो मॅथ्यूज याने मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.
वेस्ट इंडिजने नुकताच भारताचा दौरा अर्धवट सोडल्याने बीसीसीआयने श्रीलंका बोर्डाला एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यास सकारात्मक प्रतिसाद देत श्रीलंका संघ आता भारतात दाखल झाला आहे. गुरुवारी भारत ‘अ’ विरुद्ध होणा:या सराव सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मॅथ्यूजने आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या वेळी संघाचे प्रशिक्षक मर्वान अट्टापट्टूूची देखील उपस्थिती होती.
अचानकपणो ठरलेल्या या दौ:यामुळे आम्हाला तयारीसाठी कमी वेळ मिळाला तसेच सध्या लसिथ मलिंगा आणि रंगना हेराथ हे आमचे आघाडीचे गोलंदाज या मालिकेत खेळणार नसल्याने आमची गोलंदाजी कमजोर झाली आहे. त्यामुळे आमच्यापुढे भारताशी मुकाबला करण्याचे खडतर आव्हान आहे, असेही मॅथ्यूजने सांगितले.
या मालिकेमध्ये भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्रंती घेणार असल्याने त्याचा फायदा श्रीलंकेला कितपत होईल, असे विचारले असता मॅथ्यूज म्हणाला की, धोनी हा कोणत्याही संघासाठी धोकादायक खेळाडू आहे. त्याच्या अनुपस्थितीचा आम्हाला एक प्रकारे फायदाच होणार आहे. मात्र, तरीही भारताचे इतर खेळाडूदेखील त्याच तोडीचे असल्याने आम्हाला गाफील राहून चालणार नाही.
भारताविरुद्धच्या मालिकेत यशस्वी होण्यासाठी आम्हाला क्षेत्ररक्षण व गोलंदाजीमध्ये अनेक सुधारणा करावी लागणार आहे. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये होणारी कामगिरीदेखील निर्णायक ठरेल, असेही मॅथ्यूजने या वेळी सांगितले. 
दरम्यान, या सराव सामन्याचे वैशिष्टय़ म्हणजे माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा या दिग्गज क्रिकेटपटूंचा हा दौरा अखेरचा भारत दौरा असल्याने त्यांचा खेळ जवळून पाहण्याची मुंबईकरांना शेवटची संधी असेल. (क्रीडा प्रतिनिधी)