शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खेळाडूंना मिळणार रोख पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:14 IST

केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- शिवाजी गोरेपुणे : केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.खेळाडूंना पुरस्कार देण्यात राज्य शासन राजकारण करीत असल्याची टीका क्रीडाविश्वातून झाली होती. त्यामुळे सोमवारी तातडीने याबाबतचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला.- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील, असे या आदेशात म्हटले आहे. त्यासाठी वेगळा आदेशाची गरज नसल्याने खेळाडूंना पुरस्कारासाठी शासनाकडे हात पसरावे लागणार नाहीत.- राष्ट्रीय स्पर्धेनंतर त्याची माहिती संबंधित राज्य संघटनेने पदकप्राप्तीच्या प्रमाणपत्रासह क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे १५ दिवसांत पाठवावी.- ०9 कोटी रुपयांची रोख रक्कम राज्य सरकार खेळाडूंना देणार आहेकाय असतील बक्षिसेसुवर्णपदक विजेत्याला रोख ५ लाख व त्याच्या मार्गदर्शकाला ५० हजाररौप्यपदक विजेत्याला ३ लाख व त्यांच्या मार्गदर्शकाला ३० हजारकांस्यपदक विजेत्याला १.५ लाख व त्याच्या मार्गदर्शकाला २० हजार अशी पुरस्काराची रक्कम राहील.

टॅग्स :Sportsक्रीडा