शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘देशहितासाठी योग्य निर्णय घ्यावा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 04:37 IST

विश्व स्पर्धेत मेरीकोमला ५१ किलो गटात कांस्यवर समाधान मानावे लागले

नवी दिल्ली : ‘मी बॉक्सिंग महासंघाला देश खेळ आणि खेळाडूंच्या हितार्थ सर्वोत्कृष्ट निर्णय घेण्यास सांगणार आहे. मंत्री हे क्रीडा महासंघाद्वारा होणाऱ्या खेळाडू निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करीत नाहीत कारण क्रीडा महासंघ आॅलिम्पिक चार्र्टनुसार स्वायत्त आहेत,’ असे क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी बॉक्सर निकहत झरीनच्या पत्राला उत्तर दिले.

आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेआधी भारतीय संघाची निवड करताना दिग्गज मेरीकोमविरुद्ध निवड चाचणी घ्यावी, अशी मागणी निकहतने गुरुवारी क्रीडामंत्री रिजिजू यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.या पत्राला उत्तर देताना रिजिजू म्हणाले की, ‘मी निश्चितच बॉक्सिंग महासंघाला देश, खेळाडू व खेळाच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यास सांगेन.’ दरम्यान मेरीकोमने याआधीच मी बीएफआयच्या सुचनेनुसार खेळेल, असे स्पष्ट केले होते. विश्व स्पर्धेत मेरीकोमला ५१ किलो गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेसाठी संघाची निवड करत मेरीकोमची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) तिला निवड चाचणीत न खेळवता थेट भारतीय संघात निवडले होते.निकहतने मानले आभारझरीनला विश्व स्पर्धेसाठी चाचणीची संधी नाकारण्यात आली. बीएफआयने त्यावेळी इंडिया ओपन आणि प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण जिंकणाºया मेरीकोमची निवड केली होती. रिजिजू यांच्या वक्तव्यावर निकहत म्हणाली,‘ मला निष्पक्ष संधी मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही ताबडतोब दखल घेतल्याबद्दल आभार. देशाचा सन्मान वाढविण्यासाठी अहोरात्र घाम गाळणाºया खेळाडूंसोबत पक्षपात आणि दुजाभाव होणार नाही, अशी अपेक्षा आहे. निकहतला आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यानेदेखील पाठिंबा दर्शविला आहे.