शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड

By admin | Updated: November 23, 2014 02:27 IST

ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत.

मुंबई :  ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत. किंबहुना फलंदाजी हेच या दौ:यात यशाचे मुख्य गमक असेल असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला वाटत आहे.
ऑस्ट्रेलिया दौ:यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशात विजय मिळविण्यासाठी सल्ला देताना द्रविड म्हणाला, इंग्लंडमध्ये खेळण्यापेक्षा ऑस्ट्रेलियात खेळणो वेगळे आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा एक वेगळा अनुभव असेल, विशेषत: या मौसमात तेथील खेळपट्टी वेगळी असते आणि प्रेक्षकही भरपूर असतात.
 तो म्हणाला, ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया उसळी घेणा:या असतात. या खेळपट्टीवर खेळणो भारतीय खेळाडूंसाठी आव्हानात्मक असेल. परंतु एक गोष्ट चांगली असते की, तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहीलात की, धावा करणो सोपे जाते. इंग्लंडमध्ये असे नसते, तेथे काहीवेळा दिवसभर चेंडू स्विंग होत असतो.
या दौ:यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे भारतीय संघासाठी महत्त्चाची भूमिका बजावतील असेही द्रविड म्हणाला. 
 
दोन सराव सामने पुरेसे नाहीत : गांगुली
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने भारतीय संघाला सूर गवसण्यासाठी पुरेसे ठरणार नसल्याचे माजी कर्णधार सौरभ गांगुली याने म्हटले आहे. भारत-ऑस्ट्रेलियात 4 डिसेंबरपासून मालिकेला प्रारंभ होत असून, त्याआधी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
गांगुली म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियात चांगल्या कामगिरीसाठी कसोटी मालिकेआधी तयारी आवश्यक आहे. मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने ठेवण्यावर मी समाधानी नाही. याचा अर्थ असा, की कसोटीआधी भारताला केवळ दोन डाव खेळायला मिळतील.  विराटसारख्या खेळाडूला तयारीसाठी किमान चार डाव खेळायला हवेत.’’ 
परदेशात कसोटी सामने जिंकून देणारा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेला गांगुली पुढे म्हणाला, ‘‘ब्रिस्बेन येथे 2क्क्4मध्ये ऑस्ट्रेलियाने 323 धावा, तर आम्ही 45क् धावा केल्या. अॅडिलेड येथे आम्ही 55क्, तर ऑस्ट्रेलियाने 7क्क् धावा केल्या. हेडिंग्ले येथे 2क्क्2मध्ये आम्ही 6क्क्वर धावा काढल्या. त्या वेळी संघात सचिन, द्रविड, अनिल कुंबळे आणि लक्ष्मण होते. हे सर्व जण चांगली कामगिरी करू शकतात, याबद्दल आत्मविश्वास व्यक्त करीत होते.’’
विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल करू नये, असे ठाम मत व्यक्त करून सौरभ पुढे म्हणाला, ‘‘विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल हवा, असे मला वाटत नाही. धोनी हा परदेशातील कसोटी विजयाबद्दल चिंतेत असेल; पण माझी आणि त्याची नेतृत्वाबद्दल तुलना नको. 
आम्ही वेगवेगळ्या वेळी नेतृत्व सांभाळले. मी त्रिरंगी मालिकेची फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जाण्याचा मान मिळविला; त्याच पद्धतीने धोनीनेही संघाला अनेक फायनल खेळविण्याचा आणि जिंकण्याचा सन्मान मिळवून दिला आहे.’’ (वृत्तसंस्था)