शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ऑस्ट्रेलियात फलंदाजांवर मदार : द्रविड

By admin | Updated: November 23, 2014 02:27 IST

ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत.

मुंबई :  ऑस्ट्रेलिया दौ:यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय फलंदाजांनी अतिरिक्त जबाबदारी घेवून मोठय़ा धावसंख्या उभारल्या पाहिजेत. किंबहुना फलंदाजी हेच या दौ:यात यशाचे मुख्य गमक असेल असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला वाटत आहे.
ऑस्ट्रेलिया दौ:यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशात विजय मिळविण्यासाठी सल्ला देताना द्रविड म्हणाला, इंग्लंडमध्ये खेळण्यापेक्षा ऑस्ट्रेलियात खेळणो वेगळे आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा एक वेगळा अनुभव असेल, विशेषत: या मौसमात तेथील खेळपट्टी वेगळी असते आणि प्रेक्षकही भरपूर असतात.
 तो म्हणाला, ऑस्ट्रेलियातील खेळपट्टया उसळी घेणा:या असतात. या खेळपट्टीवर खेळणो भारतीय खेळाडूंसाठी आव्हानात्मक असेल. परंतु एक गोष्ट चांगली असते की, तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहीलात की, धावा करणो सोपे जाते. इंग्लंडमध्ये असे नसते, तेथे काहीवेळा दिवसभर चेंडू स्विंग होत असतो.
या दौ:यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे भारतीय संघासाठी महत्त्चाची भूमिका बजावतील असेही द्रविड म्हणाला. 
 
दोन सराव सामने पुरेसे नाहीत : गांगुली
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने भारतीय संघाला सूर गवसण्यासाठी पुरेसे ठरणार नसल्याचे माजी कर्णधार सौरभ गांगुली याने म्हटले आहे. भारत-ऑस्ट्रेलियात 4 डिसेंबरपासून मालिकेला प्रारंभ होत असून, त्याआधी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
गांगुली म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियात चांगल्या कामगिरीसाठी कसोटी मालिकेआधी तयारी आवश्यक आहे. मालिकेआधी दोन दिवसांचे केवळ दोन सराव सामने ठेवण्यावर मी समाधानी नाही. याचा अर्थ असा, की कसोटीआधी भारताला केवळ दोन डाव खेळायला मिळतील.  विराटसारख्या खेळाडूला तयारीसाठी किमान चार डाव खेळायला हवेत.’’ 
परदेशात कसोटी सामने जिंकून देणारा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेला गांगुली पुढे म्हणाला, ‘‘ब्रिस्बेन येथे 2क्क्4मध्ये ऑस्ट्रेलियाने 323 धावा, तर आम्ही 45क् धावा केल्या. अॅडिलेड येथे आम्ही 55क्, तर ऑस्ट्रेलियाने 7क्क् धावा केल्या. हेडिंग्ले येथे 2क्क्2मध्ये आम्ही 6क्क्वर धावा काढल्या. त्या वेळी संघात सचिन, द्रविड, अनिल कुंबळे आणि लक्ष्मण होते. हे सर्व जण चांगली कामगिरी करू शकतात, याबद्दल आत्मविश्वास व्यक्त करीत होते.’’
विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल करू नये, असे ठाम मत व्यक्त करून सौरभ पुढे म्हणाला, ‘‘विश्वचषकार्पयत नेतृत्वबदल हवा, असे मला वाटत नाही. धोनी हा परदेशातील कसोटी विजयाबद्दल चिंतेत असेल; पण माझी आणि त्याची नेतृत्वाबद्दल तुलना नको. 
आम्ही वेगवेगळ्या वेळी नेतृत्व सांभाळले. मी त्रिरंगी मालिकेची फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जाण्याचा मान मिळविला; त्याच पद्धतीने धोनीनेही संघाला अनेक फायनल खेळविण्याचा आणि जिंकण्याचा सन्मान मिळवून दिला आहे.’’ (वृत्तसंस्था)