शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

मेलबोर्नमध्ये अखेरची संधी

By admin | Updated: December 23, 2014 02:08 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भारतीय संघ तिस-या कसोटी सामन्यात सरशी

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात सरशी साधत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलग सातवा पराभव टाळण्यासाठी व मालिका बरोबरीत सोडविण्याची आशा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. २००८ मध्ये भारताने अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली आॅस्ट्रेलियाचा पर्थ कसोटी सामन्यात पराभव करीत मालिकेत २-० ने विजय मिळविला होता. त्यानंतर उभय संघांना भारत व आॅस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. भारताला २०११-१२ मध्ये खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर या मालिकेतही सलग दोन सामने गमावणाऱ्या भारतीय संघावर सलग सातव्यांदा पराभव स्वीकारण्याचे संकट घोंघावत आहे. मेलबोर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियन संघ संतुलित भासत नाही. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. शेन वॉटसन व ब्रॅड हॅडिन यांना या मालिकेत अद्याप सूर गवसलेला नाही. दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या मिशेल मार्शच्या स्थानी युवा खेळाडू जो बर्न्सचा समावेश करण्यात आलेला आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथ व मिशेल जॉन्सन यांचा फॉर्म संघासाठी दिलासा देणारी बाब आहे, तर वेगवान गोलंदाज रेयॉन हॅरिस दुखापतीतून सावरलेला आहे. जॉन्सन व हेजलवूड यांची साथ देण्या तो सज्ज आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघ समतोल भासत आहे. भारतीय गोलंदाज फॉर्मात असून, दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. (वृत्तसंस्था)