शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राची ‘सुवर्ण’मुद्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:31 IST

दुसऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये यजमान महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. रविवारी संपलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गतविजेत्या हरियाणाला मागे टाकत ८५ सुवर्णांसह एकूण २२७ पदकांची लयलूट केली.

पुणे : दुसऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये यजमान महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. रविवारी संपलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गतविजेत्या हरियाणाला मागे टाकत ८५ सुवर्णांसह एकूण २२७ पदकांची लयलूट केली.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धेचा समारोप झाला. गतवर्षी १७ वर्षांखालील गटासाठी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत हरियाणाने ३८ सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले होते. त्यांच्यापेक्षा २ सुवर्ण कमी मिळाल्याने महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा १७, तसेच २१ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने हरियाणापेक्षा तब्बल २३ सुवर्ण पदके जास्त जिंकून वर्चस्व ठळकपणे अधोरेखित केले. ६२ सुवर्णांसह १७८ पदके जिंकणाºया हरियाणाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ४८ सुवर्णांसह १३६ पदके जिंकणाºया दिल्ली संघाला तिसरे स्थान मिळाले.>अर्धे सुवर्ण केवळ तीन प्रकारांनी कमावलेजलतरण (१८), जिम्नॅस्टिक (१४) आणि अ‍ॅथलेटिक्स (१३) या ३ प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिगरबाज कामगिरी करताना तब्ब्बल ४५ सुवर्णपदके जिंकली. मुष्टियुद्धातही आपला ठसा उमटवताना यजमान संघाच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण पदकांवर नाव कोरले.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019