शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
3
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
4
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
5
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
6
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
7
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
8
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
9
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
10
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
11
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
12
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
13
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
14
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
15
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
16
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
17
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
18
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
19
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
20
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!

पुढील वर्ल्डकपपर्यंत सध्याचा संघ कायम ठेवावा

By admin | Updated: April 2, 2015 01:33 IST

वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

कोलकाता : वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आॅस्ट्रेलियाकडून उपांत्य फेरीत पराभूत झाला; परंतु त्याआधी महेंद्रसिंह धोनी अँड कंपनीने सर्वच्या सर्व सामने दिमाखात जिंकले होते.गायकवाड म्हणाले, ‘‘विद्यमान संघातील खेळाडूंनाच कायम ठेवायला हवे. हे खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करतील. हा संघ मोठ्या कालखंडापर्यंत टिकणारा आहे. आमच्याकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. आवश्यकता फक्त अनुभवाची आहे आणि हा अनुभव वेळेबरोबरच मिळत जाईल.’’परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी खराब फटके खेळले. मी गोलंदाजांना दोष देणार नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आणि सात सामन्यांत ७० विकेट घेणे कोणत्याही संघाला जमले नाही. स्पर्धेआधी आमची गोलंदाजी दुबळी मानली जात होती; परंतु त्यांनी जबरदस्त कामगिरी केली.’’धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चेनंतरही गायकवाड यांच्यानुसार धोनीच वनडे संघाचा कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे. ते म्हणाले, ‘‘खराब निकालानंतरही अशा चर्चा होतात; परंतु धोनीपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. त्याच्यापेक्षा चांगला कर्णधार कोठून आणणार? त्याचा फिटनेस कमालीचा आहे. जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे; तोपर्यंत तो खेळायला हवा.’’गायकवाड यांनी आता फोकस हा वेगवान खेळपट्टी तयार करण्यावर असायला हवा. ते म्हणाले, ‘‘इंग्लंडमधील खेळपट्ट्या लक्षात घेता आता फोकस तशाच खेळपट्ट्या तयार करण्यावर असावा.’’ (वृत्तसंस्था)