शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

पुढील वर्ल्डकपपर्यंत सध्याचा संघ कायम ठेवावा

By admin | Updated: April 2, 2015 01:33 IST

वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

कोलकाता : वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीने प्रभावित माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी विद्यमान संघातील खेळाडूंनाच पुढील वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आॅस्ट्रेलियाकडून उपांत्य फेरीत पराभूत झाला; परंतु त्याआधी महेंद्रसिंह धोनी अँड कंपनीने सर्वच्या सर्व सामने दिमाखात जिंकले होते.गायकवाड म्हणाले, ‘‘विद्यमान संघातील खेळाडूंनाच कायम ठेवायला हवे. हे खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करतील. हा संघ मोठ्या कालखंडापर्यंत टिकणारा आहे. आमच्याकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. आवश्यकता फक्त अनुभवाची आहे आणि हा अनुभव वेळेबरोबरच मिळत जाईल.’’परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी खराब फटके खेळले. मी गोलंदाजांना दोष देणार नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आणि सात सामन्यांत ७० विकेट घेणे कोणत्याही संघाला जमले नाही. स्पर्धेआधी आमची गोलंदाजी दुबळी मानली जात होती; परंतु त्यांनी जबरदस्त कामगिरी केली.’’धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चेनंतरही गायकवाड यांच्यानुसार धोनीच वनडे संघाचा कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे. ते म्हणाले, ‘‘खराब निकालानंतरही अशा चर्चा होतात; परंतु धोनीपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही. त्याच्यापेक्षा चांगला कर्णधार कोठून आणणार? त्याचा फिटनेस कमालीचा आहे. जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे; तोपर्यंत तो खेळायला हवा.’’गायकवाड यांनी आता फोकस हा वेगवान खेळपट्टी तयार करण्यावर असायला हवा. ते म्हणाले, ‘‘इंग्लंडमधील खेळपट्ट्या लक्षात घेता आता फोकस तशाच खेळपट्ट्या तयार करण्यावर असावा.’’ (वृत्तसंस्था)