शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:15 IST

भारत सरकारने पाकिस्तानी नेमबाजांना नाकारलेला व्हिसा चांगलाच महाग पडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: भारत सरकारने पाकिस्तानी नेमबाजांना नाकारलेला व्हिसा चांगलाच महाग पडण्याची शक्यता आहे. या मुद्यावर आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक संघटना (आयओसी) जगभरातील क्रीडा संघटनांबरोबर चर्चा करत आहे. जर आयओसीने भारताला आंतरराष्टÑीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन न देण्याचा निर्णय घेतला, तर भविष्यात भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वीच भारतात जागतिक नेमबाजी स्पर्धा झाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या नेमबाजांनी भारताकडे व्हिसा मागितला होता. मात्र भारत सरकारने या खेळाडूंना व्हिसा नाकारला होता. यामुळे आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक संघटनेने याविषयी नाराजी व्यक्त केली होती.आयओसीने अनेक जागतिक संघटनांना भारतापासून अंतर ठेवावे असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर युनायटेड कुस्ती संघटनेने भारताबरोबरचे क्रीडा संबंध संपवण्याची मागणी केली आहे.जर आयओसीने निर्णय घेतला, तर भारतात या वर्षी होत असलेल्या आशियाई ज्युनियर कुस्ती स्पर्धेचे आयोजन धोक्यात येणार आहे. या प्रकरणात भारतीय कुस्ती संघटनेने क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोडयांना लक्ष घालण्याची विनंतीकेली आहे.