शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

लंकेवर भारताची मात

By admin | Updated: November 2, 2014 21:59 IST

श्रीलंकेच्या संघाला १९४ धावांवर सर्वबाद करत भारताच्या गोलंदाजांनी सामना सहज खिशात घातला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

ऑनलाइन लोकमत
कटक, दि. २ - श्रीलंकेच्या संघाला १९४ धावांवर सर्वबाद करत भारताच्या गोलंदाजांनी सामना सहज खिशात घातला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय फलंदाजांनी लंकेसमोर ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानापूढे लंकेने हार पत्करली आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये इशांत शर्माने ८ षटकांत ४ गडी बाद करत फक्त ३४ धावा दिल्या. तसेच उमेश यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. लंकेचा खेळाडू महेला जयवर्धने वगळता कोणत्याही खेळाडूला ४० धावसंख्या गाठता आली नाही. सहा चौकार आणि एक षटकार लगावत महेला जयवर्धनेने ४३ धावा केल्या, परंतू अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अजिंक्यकडे झेल गेल्याने अर्धशतक पूर्ण नकरताच त्याला तंबूत परतावे लागले. तिसारा परेरा २९ धावांवर व उपूल थारंगा २८ धावांवर बाद झाले. 
वृंदामन शहा या खेळाडूने तिलकरत्ने दिनशान, कुमार संघकारा, प्रियरंजन, थिसारा परेरा आणि धामिका प्रसाद या खेळाडूंचे झेल घेत क्रिकेट रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले.