शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

भारताचा पाकिस्तानवर 'विराट' विजय

By admin | Updated: March 19, 2016 23:42 IST

टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिऴविला. पाकिस्तानने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.१९ -  टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 'विराट' विजय मिऴविला. पाकिस्तानने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना भारताचा फलंदाज विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुऴे भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने १५. ५ षटकात चार बाद ११९ धावा केल्या.  या सामन्यात फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक जास्त धावा कुटल्या. त्याने ३७ चेंडूत नाबाद एक षटकार आणि सात चौकार लगावत ५५ धावा केल्या. तर महेंद्र सिंह धोनीने नाबाद १३ धावा केल्या. विराट कोहली आणि युवराजच्या खेऴीमुऴे भारताने ९ षटकात ५० धावांचा टप्पा गाठला. मात्र, त्यानंतर गोलंदाज वहाब रियाजच्या गोलंदाजीवर युवराज सिंह २४ धावांवर झेलबाद झाला. त्याआधी भारताला रोहित शर्माच्या रुपाने पहिला झटका बसला. रोहित शर्माला मोहम्मद आमिरने झेलबाद केले. तर, शिखर धवन सहा धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच सुरेश रैना अवघ्या शून्य धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद सामीने बाद केले. 
पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वात जास्त २६ धावा केल्या. तर शारजील खान (१७), अहमद शेहजाद(२५), उमर अकमल (२२), शाहिद आफ्रिदी आठ धावांवर बाद झाला आणि सरफराज अहमदने नाबाद आठ धावा व मोहम्मद हाफिजने नाबाद पाच धावा केल्या.
तसेच,  यासामन्यात गोलंदाज  बुमराह पांड्या, सुरेश रैना, नेहरा आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद सामीने दोन, तर वहाब रियाज आणि मोहम्मद आमिरने प्रत्येकी एक बऴी घेतला. 
या सामन्यात फलंदाज विराट कोहली सामनावीर ठरला.