शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भारताची उपांत्यपूर्व लढत सिडनी किंवा मेलबोर्नमध्ये

By admin | Updated: March 2, 2015 00:53 IST

सलग तीन विजय मिळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.

आशिष जैन,सलग तीन विजय मिळणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताला उपांत्यपूर्व फेरीची लढत सिडनी किंवा मेलबोर्न यापैकी एका मैदानावर खेळावी लागू शकते. आयसीसीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींची स्थळे निर्धारित मापदंडानुसार निश्चित केलेली आहेत. त्यानुसार विश्वकप-२०१५ चे सहयजमान असलेले आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड ‘अ’ गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरले तर त्यांना उपांत्यपूर्व फेरीचे सामने मायदेशात अनुक्रमे अ‍ॅडिलेड व वेलिंग्टन येथे २० व २१ मार्च रोजी खेळण्याची संधी मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींच्या स्थळांची घोषणा करताना आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) जिआॅफ अलार्डाइस म्हणाले, ‘विश्वकप क्रिकेट स्पर्धेदरम्यान यजमान संघांना उपांत्यपूर्व फेरीचा सामना मायदेशात खेळण्याची संधी प्रदान करण्याची परंपरा आहे. या परंपरेचे २०१५ च्या विश्वकप स्पर्धेदरम्यानही पालन करण्यात येईल.’उपांत्यपूर्व फेरीचे सामने सहयजमान असलेल्या देशांमध्ये आयोजित करण्याचा उद्देश सर्व आठ संघांना आपल्या सामन्याच्या स्थळी पोहोचण्यासाठी व तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हा असतो. संबंधित देशांच्या चाहत्यांनाही या लढतीच्या स्थळी पोहोचण्यासाठी अडचण भासत नाही. भारताला उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये जाण्याची गरज नाही. टीम इंडिया सिडनी किंवा मेलबोर्नमध्ये ही लढत खेळेल.