शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा हार्दिक विजय

By admin | Updated: March 24, 2016 00:10 IST

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एका धावाने पराभव करत टी २० विश्वचषकात आपले आव्हान जिंवत ठेवले. या पराभमुळए बांगलादेशचे टी २० विश्वचषकातील आव्हान संपले आहे.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. २३ - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एका धावाने पराभव करत टी २० विश्वचषकात आपले आव्हान जिंवत ठेवले. या पराभमुळए बांगलादेशचे टी २० विश्वचषकातील आव्हान संपले आहे. भारताने बांगलादेशला दिलेले १४७ धावांचे आव्हान पार करताना बांगलादेशने भारताला झुंजवले. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले. त्यांने टाकलेल्या शेवटच्या षटकात फक्त बांगलादेश संघाला १० धावाच काढता आल्या. पांड्याच्या या षटकात ३ फलंदाज बाद झाले तर २ चौकार गेले. १ चेंडूत २ धावांची गरज असताना पांड्याने चेंडू निर्धाव टाकत भारताला १ धावांने विजय मिळवून दिला.
 
हार्दिक पंड्यानं टाकलेलं अखेरचं षटक चांगलंच नाट्यमय ठरलं. महमुदुल्लानं या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव काढली, मग दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मुश्फिकउर रहीमनं चौकार ठोकले. अखेरच्या तीन चेंडूंमध्ये बांगलादेशला विजयासाठी अवघ्या दोन धावांची गरज होती. पण मुश्फिउर रहीम आणि महमुदुल्ला लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाले. मग अखेरच्या चेंडूवर धोनीनं मुस्ताफिजूर रहमानला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
या विजयाबरोबरच भारताने बांगलादेशला हरवून विजयाचे रंग उधळले आणि होळी साजरी केली.  भारतातर्फे अश्विन, जडेजा आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी २ बळी मिळवले. बांदलादेश तर्फे तम्मीम इक्कबाल ने ३५ धावांचे योगदान दिले, तर मोक्याच्या वेळी मेहमुद्दुला आणि शाकिबने भारतीय गोलंदाजी फोडून काढली होती. पण मोक्याच्या वेळी भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगीरी करत विजय हिराऊन आणला.
 
त्यापुर्वी, बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्नात असलेल्या भारताने बांगलादेशला २० षटकात १४७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारताने सात बाद १४६ धावा केल्या. 
फलंदाज रोहित शर्मा १८ धावा काढून बाद झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेचच शिखर धवन तंबूत परतल्याने पाठोपाठ दुसरा धक्का बसला. शिखर धवनने २३ धावा काढल्या. तर, आक्रमक फलंदाज विराट कोहलीही जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. त्याला २४ धावांवर बांगलादेशचा गोलंदाज शुवागता होमने यष्टीचीत केले. 
या सामन्यात सुरेश रैनाने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावत ३० धावा केल्या. सुरेश रैना झेलबाद झाल्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याही १२ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्यांचा झेल सौम्या सरकारने घेतला. तर युवराज सिंग अवघ्या ३ धावा काढून तंबूत परतला. रविंद्र जडेजा १२ धावांवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद १३ धावा केल्या, तर आर. आश्विनने पाच धावा केवल्या. 
बांगलादेशकडून गोलंदाज अल अमीन हुसेन आणि मुस्तफिजुर रहमानने यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले, तर शुवागता होम,  महमदुल्ला आणि शाकीबुल हसन यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले.