शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकवर मिळवला विजय

By admin | Updated: February 19, 2017 22:06 IST

भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतकोलंबो, दि. 19 - भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं 7 गडी राखून पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडमध्ये यंदा जून ते जुलैदरम्यान होणा-या महिलांच्या विश्वचषक सामन्यात खेळण्यासाठी भारतानं जागा निश्चित केली आहे. भारतानं चमकदार खेळीच्या जोरावर लीग आणि सुपर सिक्सच्या सर्व लढती जिंकून क्रमांक 1 पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.भारताच्या एकता बिश्त हिनं सर्वोकृष्ट गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. तसेच एकतानं 10 षटकांमध्ये 8 धावा देत पाच बळी मिळवले. वन-डेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारी एकता नववी भारतीय गोलंदाज म्हणून नावारुपाला आली आहे. पाकिस्ताननं 43.3 षटकांत 67 धावा केल्या असून, भारताला विजयासाठी 68 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 22.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा केल्या आहेत. भारताच्या दीप्ती शर्मानं 29 धावांवर नाबाद खेळत राहिली आणि तिला हरमप्रीत कौरनंही 24 धावा करून साथ दिली. वेदा कृष्णमूर्तीनं चौकार लगावत विजय साजरा केला.