शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकवर मिळवला विजय

By admin | Updated: February 19, 2017 22:06 IST

भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतकोलंबो, दि. 19 - भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं 7 गडी राखून पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडमध्ये यंदा जून ते जुलैदरम्यान होणा-या महिलांच्या विश्वचषक सामन्यात खेळण्यासाठी भारतानं जागा निश्चित केली आहे. भारतानं चमकदार खेळीच्या जोरावर लीग आणि सुपर सिक्सच्या सर्व लढती जिंकून क्रमांक 1 पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.भारताच्या एकता बिश्त हिनं सर्वोकृष्ट गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. तसेच एकतानं 10 षटकांमध्ये 8 धावा देत पाच बळी मिळवले. वन-डेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारी एकता नववी भारतीय गोलंदाज म्हणून नावारुपाला आली आहे. पाकिस्ताननं 43.3 षटकांत 67 धावा केल्या असून, भारताला विजयासाठी 68 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 22.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा केल्या आहेत. भारताच्या दीप्ती शर्मानं 29 धावांवर नाबाद खेळत राहिली आणि तिला हरमप्रीत कौरनंही 24 धावा करून साथ दिली. वेदा कृष्णमूर्तीनं चौकार लगावत विजय साजरा केला.