शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

भारतीय संघाला चांगल्या सलामीची गरज

By admin | Updated: March 4, 2017 00:12 IST

खेळाडू खेळपट्टीचा अधिक विचार करताना आपला खेळ विसरून जातात.

- हर्ष भोगले लिहितो..खेळाडू खेळपट्टीचा अधिक विचार करताना आपला खेळ विसरून जातात. खेळपट्टी हा खेळाचा महत्त्वाचा भाग आहे, हे खरे असले तरी खेळाडूंचे कौशल्यही महत्त्वाचे ठरते. कुठल्याही खेळपट्टीवर खेळाडूंना किती चांगले खेळता येते, हे सिद्ध करता येते. खेळपट्टी उभय संघांसाठी सारखीच असते, पण खेळाडूंच्या कौशल्याच्या आधारावर यश-अपयश ठरत असते. बंगलोरमध्ये काय घडते याची उत्सुकता आहे. माझ्या मते बंगलोरची खेळपट्टी चांगली आहे. चांगल्या खेळपट्टीवर चांगला खेळ होतोच, हे सत्य आहे. खेळाडूही आव्हान स्वीकारत कौशल्य सादर करण्यास सज्ज असतात. पुण्यामध्ये स्टीव्ह स्मिथने कौशल्य दाखविले तर लोकेश राहुलने ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. भारताला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी आघाडीच्या खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. पुणे कसोटीप्रमाणे स्वीकारावा लागलेला पराभव संघाचे मनोधैर्य ढासळण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे कोहली किंवा आश्विनसारख्या खेळाडूंनी अन्य सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे खेळाडू संघाला मालिका विजयाचा मार्ग दाखवण्यास सक्षम आहेत. भारतीय संघाला सलामीच्या जोडीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. धावफलकावर बिनबाद ७५ अशी धावसंख्या दिसली म्हणजे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. संघाला मोठ्या धावसंख्येचा पाय रचून देण्याची भूमिका सलामीवीरांना बजवावी लागते. कसोटी सामन्यांत अलीकडच्या कालावधीत भारताला चांगली सलामीची जोडी लाभलेली नाही. सलामीची जोडी डावाचा टोन सेट करू शकते. मी तुल्यबळ क्रिकेट बघण्यास उत्सुक आहे. (पीएमजी)