शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

भारत खेळात माघारला - विजय गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:23 IST

देशातील क्रीडा संघटनांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत कलह असून, व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो.

नवी दिल्ली : देशातील क्रीडा संघटनांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत कलह असून, व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो. या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू कामगिरीत माघारत असल्याचे क्रीडामंत्री विजय गोयल यांचे मत आहे.लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात गोयल यांनी ही कारणे सांगितली. ते म्हणाले, ‘काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पण त्या तुलनेत पदके मात्र मिळताना दिसत नाहीत. २०१६च्या आॅलिम्पिकमध्ये पहिल्यांदा ११९ खेळाडू पात्र ठरले होते. तथापि पदाकांच्या शर्यतीत आमचे खेळाडू माघारतात. त्यामागील कारणांचा ऊहापोह करताना गोयल यांनी व्यावसायिकपणाचा अभाव, अंतर्गत कलह तसेच गटबाजी तसेच राष्ट्रीय महासंघांकडे दीर्घकालीन योजनांचा अभाव आदी बाबी नमूद केल्या.विविध क्रीडा महासंघात महिला कोच आणि महिला खेळाडूंना होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल विचारताच मंत्री म्हणाले, ‘असा कुठलाही प्रकार क्रीडा मंत्रालयाच्या नजरेस पडलेला नाही.’