शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

भारत खेळात माघारला - विजय गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:23 IST

देशातील क्रीडा संघटनांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत कलह असून, व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो.

नवी दिल्ली : देशातील क्रीडा संघटनांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत कलह असून, व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो. या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू कामगिरीत माघारत असल्याचे क्रीडामंत्री विजय गोयल यांचे मत आहे.लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात गोयल यांनी ही कारणे सांगितली. ते म्हणाले, ‘काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पण त्या तुलनेत पदके मात्र मिळताना दिसत नाहीत. २०१६च्या आॅलिम्पिकमध्ये पहिल्यांदा ११९ खेळाडू पात्र ठरले होते. तथापि पदाकांच्या शर्यतीत आमचे खेळाडू माघारतात. त्यामागील कारणांचा ऊहापोह करताना गोयल यांनी व्यावसायिकपणाचा अभाव, अंतर्गत कलह तसेच गटबाजी तसेच राष्ट्रीय महासंघांकडे दीर्घकालीन योजनांचा अभाव आदी बाबी नमूद केल्या.विविध क्रीडा महासंघात महिला कोच आणि महिला खेळाडूंना होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल विचारताच मंत्री म्हणाले, ‘असा कुठलाही प्रकार क्रीडा मंत्रालयाच्या नजरेस पडलेला नाही.’