शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारत वर्ल्डकप जिंकू शकतो : सचिन

By admin | Updated: November 9, 2014 02:17 IST

पुढील वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप भारत जिंकू शकतो़ या वर्ल्डकपमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल,

लंडन : पुढील वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप भारत जिंकू शकतो़ या वर्ल्डकपमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे मत भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आह़े
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आपल्या आत्मकथेच्या प्रकाशनाप्रसंगी सचिनला ‘2क्15च्या वर्ल्डकपचा दावेदार कोण?’ असे विचारले असता तो म्हणाला, की निश्चितच वन-डेत भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आह़े त्यामुळे आगामी विश्वचषकातही हा संघ बलाढय़ संघांना पाणी पाजू शकतो़ विशेष म्हणजे, या स्पर्धेत फिरकी गोलंदाज विशेष भूमिका बजावतील, अशी आशाही मास्टर ब्लास्टरने व्यक्त केली़
सचिन पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारतीय संघ पुढील वर्षी होणा:या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत मजल मारू शकतात़ सध्या ज्या प्रकारे इंग्लंड संघाची कामगिरी होत आहे, त्यावरून हा संघ वर्ल्डकपमध्ये विशेष कामगिरी करील असे वाटत नाही.(वृत्तसंस्था)
 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणा:या या स्पर्धेत वेगवान गोलंदाजांचा बोलबाला राहील, असे अनेकांचे मत आह़े मात्र, मैदानाचा आकार बघता या खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाज फलंदाजांवर वर्चस्व राखू शकतात़