शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

भारताचा विंडीजवर मालिका विजय

By admin | Updated: October 18, 2014 01:26 IST

धर्मशाला: विराट कोहली (127) याच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षय पटेल यांच्या किफायतशीर गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये वेस्ट इंडीजला 59 धावांनी नमवत मालिका 2-1 ने जिंकली़ या विजयामुळे आता पाचवा सामना होणार नसल्याचे पाहुणा संघ या दौर्‍यातून बाहेर पडला आह़े कोहलीशिवाय सुरेश रैना 71, अजिंक्य रहाणे ...


धर्मशाला: विराट कोहली (127) याच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षय पटेल यांच्या किफायतशीर गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये वेस्ट इंडीजला 59 धावांनी नमवत मालिका 2-1 ने जिंकली़ या विजयामुळे आता पाचवा सामना होणार नसल्याचे पाहुणा संघ या दौर्‍यातून बाहेर पडला आह़े कोहलीशिवाय सुरेश रैना 71, अजिंक्य रहाणे 68 यांच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने 6 बाद 330 धावा केल्या़ प्रत्युत्तरात वेस्टइंडीजचा संघ मालरेन सॅम्युअल्सच्या 112 धावांच्या शतकीय खेळीनंतरही 48 षटकात 271 धावात गारद झाला़ भारताकडून भुवनेश्वर आणि अक्षर यांनी प्रत्येकी दहा षटकात अनुक्रमे 25 आणि 26 धावा देताना दोन-दोन बळी घेतल़े